शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रहिमतपुरात शटर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST

रहिमतपूर : कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या हाकेला कोरेगाव तालुक्यातील ...

रहिमतपूर : कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या हाकेला कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरकरांनी दुकानांचे शटर डाऊन करून कडकडीत बंद पाळून प्रतिसाद दिला.

कृषी विधेयक २०२० रद्द करावे किंवा नव्याने कायदा करून हमीभाव लागू करावा, अशी मागणी करत शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी संघटनांनी देशभरातील शेतकऱ्यांना दि. २६ मार्च राेजी भारत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रहिमतपूर बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने शेतकरी व व्यापाऱ्यांनी घेतला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनीही कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन केले होते. रहिमतपूर येथील अत्यावश्यक सेवा वगळता शेतकरी, व्यापारी, भाजीपाला विक्रेते आदींनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या गांधी चौक, शिवरात चौक आदी चौकात सन्नाटा पसरला होता.

२६रहिमतपूर

फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील सर्व दुकाने व बाजारपेठ बंद ठेवल्याने रस्ते ओस पडले होते. (छाया : जयदीप जाधव)