शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सातारा : वर्षात प्रथमच पारा ३९ अंशावर, दिवसेंदिवस तापमानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 14:35 IST

सातारा जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस हळूहळू वाढ होत असून या वर्षात प्रथमच कमाल तापमान ३९ तर किमान २४ अंशाच्यावर पोहोचले. त्यामुळे तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

ठळक मुद्देवर्षात प्रथमच पारा ३९ अंशावर, दिवसेंदिवस तापमानात वाढ जिल्ह्यातील नागरिक उकाड्याने हैराण

सातारा : जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस हळूहळू वाढ होत असून या वर्षात प्रथमच कमाल तापमान ३९ तर किमान २४ अंशाच्यावर पोहोचले. त्यामुळे तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.मार्च महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या. कमाल तापमान ३२ अंशावरून पुढे वाढू लागले. त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली. एप्रिल महिन्यापासून तर कमाल तापमान ३७ अंशाच्या दरम्यान आहे.

मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे तापमान ३६ अंशापर्यंत खाली आले होते. पण, पुन्हा त्यामध्ये वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील कमाल तापमान ३९ अंशाच्या वर गेले आहे.

मंगळवारी साताऱ्यातील कमाल तापमान ३९.०१ अंशावर पोहोचले होते. त्याचबरोबर किमान तापामनात तर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी किमान तापमान २४.०४ अंशावर होते. यावर्षी उन्हाळ्यात प्रथमच कमाल तापमानाने ३९ अंशाचा टप्पा पार केला आहे.सतत तापमान वाढत असल्याने उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर उकाडाही जाणवत आहेत. अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने दुपारच्या सुमारास घरी विश्रांती घेणे नागरिक पंसद करीत आहेत. आगामी एक महिना उन्हाच्या तीव्र झळा जाणवण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान