शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा फलटण पंचायत समितीतर्फे सत्कार

By admin | Updated: June 19, 2017 16:55 IST

सर्व प्रश्नांवरचे उत्तर म्हणजे संजीवराजे : दीपक चव्हाण

आॅनलाईन लोकमत

फलटण , दि. १९ : जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सक्षम काम करण्यासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याशिवाय पर्याय नाही. सर्वांना न्याय देण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. फलटण तालुक्याला संजीवराजेंच्या नेतृत्त्वाचा सार्थ अभिमान असून अनेक प्रश्नांवरचे एकच उत्तर म्हणजे संजीवराजे, असे गौरवोद्गार आमदार दीपक चव्हाण यांनी काढले.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा फलटण पंचायत समितीच्या वतीने येथील गोविंदबाग मंगल कार्यालयात सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती रेश्मा भोसले, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, गट विकास अधिकारी विजयसिंह जाधव, जिल्हा परिषद सदस्या उषादेवी गावडे, कांचनमाला निंबाळकर, भावनाताई सोनवलकर, विश्वासराव गावडे, संभाजीराव निंबाळकर, बाळासाहेब ठोंबरे, सचिन रणवरे, नानासाहेब लंगुटे, संजय कापसे, प्रतिभा धुमाळ, बाबासाहेब खरात, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, दत्तात्रय गुंजवटे, राजेंद्र भोसले, रेखाताई खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

संजीवराजे म्हणाले, ह्ययंदाच्या वर्षी वरुणराजाची कृपा होताना दिसत आहे. तरीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीबरोबरच झाडे जगवण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानात फलटण तालुका मागे न राहता जिल्ह्यात अव्वलस्थानी रहाण्याच्या दृष्टीने आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

शाळांमध्ये डिजिटल शिक्षणपद्धती पोहोचवण्यासाठीही प्रयत्न करावेत. ज्याप्रमाणे शरद पवार अधिकाऱ्यांना नेहमी बरोबर घेऊन काम करतात काम करण्याची तीच पद्धत जर सर्व सदस्यांनी वापरली तर तालुक्यात निश्चितपणे चांगले काम उभे राहील. शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवून सर्वच क्षेत्रात तालुका कसा पुढे जाईल, यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्नशील राहावे.ह्ण असे आवाहनही संजीवराजे यांनी केले. कार्यक्रमाचे सचिन चौकुले,स्नेहल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. नानासाहेब लंगुटे यांनी आभार मानले.