शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

दारूबंदीसाठी रणरागिणी सरसावल्या

By admin | Updated: December 5, 2014 23:36 IST

वाढलेल्या अवैध दारु विक्री करणाऱ्या व्यवसायावर बंदी आणण्यासाठी रणरागिणी सह ग्रामस्थ सरसावले

खटाव : राज्यात दारुबंदिची चळवळ सर्वात प्रथम यशस्वीपणे करणाऱ्या डिस्कळ गावात सध्या वाढलेल्या अवैध दारु विक्री करणाऱ्या व्यवसायावर बंदी आणण्यासाठी रणरागिणी सह ग्रामस्थ सरसावले आहेत. अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी स्थानीक पातळीवरुन ग्रामसभेत केलेला ठराव तसेच ग्रामस्थांच्या तक्रारी लिखीत स्वरुपात असलेल्या प्रती संबंधीत पोलीस स्टेशन तसेच वरीष्ठ जिल्हा कार्यालयाशी वारंवार कळवुनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अखेर नुतन मुख्यमंत्र्याकडे गावातील ग्रामस्थ तसेच पदाधिकारी व महिलांनी धाव घेउन निवेदनाव्दारे साकडे घातले आहे. २0 वर्षापुर्वी याच डिस्कळ गावाने पहिल्यांदा दारुबंदीचा निर्णय घेऊन मोठी चळवळ उभी करुन एक आदर्श निर्माण केला होता. रणरागीणी महिलां एकवटुन त्यांनी या अवैध दारु व्यवसाय बंद पाडुन तीला हद्दपार केले होते. येथील परवानाधारक धारुचे दुकान त्यावेळी बंद करण्यात आले होते. याच गावाचा आदर्श घेत जिल्यात तसेच राज्यातही अनेक गावागावातील रणरागीणी महिला वर्ग आपापल्या गावात दारुबंदी करण्यासाठी सरसावल्या. ज्या डिस्कळ गावाने दारुबंदीची मुहुर्त मेढ रोवली त्या दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात आज दारु व्यवसायाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सध्या आठ ते दहा ठिकाणी दारु विक्रीसुरु आहे. स्थानीक पोलीस यंत्रणेमार्फत कोणतेच सहकार्य मिळत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी पोलीस महानिरीक्षक, तसेच पोलीस महासंचालक, यांनाही या निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत. (वार्ताहर)