शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

कोयना वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 13:29 IST

सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सतत तीन आठवड्यांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सध्या कोयना धरण परिसर वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. कोयना धरणात ८५.९७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

ठळक मुद्देकोयना वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाची विश्रांतीकोयना धरणात ८५.९७ टीएमसी पाणीसाठा

सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागात सतत तीन आठवड्यांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सध्या कोयना धरण परिसर वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. कोयना धरणात ८५.९७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सलग २५ दिवसांहून अधिक काळ पाऊस पडत होता. यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. तर कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम, बलकवडी आदी धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आला.

सध्या पाऊस थांबला असल्याने कोयना धरणातील पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजातून पाणी सोडणे यापूर्वीच बंद करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे फक्त ९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात ५८९९ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. बलकवडी धरणात २३६, कण्हेर ३८९, उरमोडी ६४५, तारळी धरणात ८२० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तर कण्हेरमधून ५००, बलकवडी ३१५, उरमोडी ४०० आणि तारळी धरणातून ८२० क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ००  (४८२)कोयना ०९ (३४६१)बलकवडी ०० (१८१२)कण्हेर ०० (७७५)उरमोडी ०० (८७६​​​​​​​)तारळी ०० (१६००​​​​​​​​​​​​​​)

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर