शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सरकारला एकजुटीतून खाली खेचा : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 02:09 IST

कºहाड : ‘शेतकºयांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदाच पाहतोय. कर्जमाफी, जीएसटीमुळे सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. शेतकºयांपाठोपाठ व्यापारी व युवकही आत्महत्या करू लागले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांचे बिलकुल नियंत्रण नाही. एकजुटीने या सरकारला खाली खेचल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त ...

ठळक मुद्देशेतकºयांपाठोपाठ युवक, व्यापाºयांच्याही आत्महत्याआज व्यापारी मंडळी ज्यांनी मोठ्या अपेक्षेने भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी मदत केली तो व्यापारी आज उद्ध्वस्त झाला आहे.’

कºहाड : ‘शेतकºयांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदाच पाहतोय. कर्जमाफी, जीएसटीमुळे सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. शेतकºयांपाठोपाठ व्यापारी व युवकही आत्महत्या करू लागले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांचे बिलकुल नियंत्रण नाही. एकजुटीने या सरकारला खाली खेचल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

कºहाड येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची आठवण व्हावी, अशी संकटमय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आज संबंध महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल आहे. उद्योगाच्या बाबतीत पिछाडीवर आहे. युवकांना दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. रोजगार नाहीत. नवीन उद्योग न निघाल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे व्यापारी जीएसटीच्या आघातामुळे अजूनही सावरले नाहीत.

नोटाबंदीतून सावरत नाही तोच सरकारने जीएसटी लादून दुसरा हल्ला केला. शेतकºयांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी मी कधीही पाहिलेला नाही.सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कर्जमाफीची बोगस माहिती दिल्याचा आरोप मुख्यमंत्री राष्ट्रीयकृत बँकांवर करत आहेत. अधिकारी ऐकत नाहीत म्हणून मुख्यमंत्री हताश झालेले दिसत आहेत. या परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना, युवकांना एकजुटीने सरकारला प्रतिकार करून सरकार खाली खेचल्याशिवाय आपली परिस्थिती बदलणार नाही. आज व्यापारी मंडळी ज्यांनी मोठ्या अपेक्षेने भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी मदत केली तो व्यापारी आज उद्ध्वस्त झाला आहे.’