शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सरकारला एकजुटीतून खाली खेचा : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 02:09 IST

कºहाड : ‘शेतकºयांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदाच पाहतोय. कर्जमाफी, जीएसटीमुळे सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. शेतकºयांपाठोपाठ व्यापारी व युवकही आत्महत्या करू लागले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांचे बिलकुल नियंत्रण नाही. एकजुटीने या सरकारला खाली खेचल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त ...

ठळक मुद्देशेतकºयांपाठोपाठ युवक, व्यापाºयांच्याही आत्महत्याआज व्यापारी मंडळी ज्यांनी मोठ्या अपेक्षेने भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी मदत केली तो व्यापारी आज उद्ध्वस्त झाला आहे.’

कºहाड : ‘शेतकºयांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदाच पाहतोय. कर्जमाफी, जीएसटीमुळे सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. शेतकºयांपाठोपाठ व्यापारी व युवकही आत्महत्या करू लागले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांचे बिलकुल नियंत्रण नाही. एकजुटीने या सरकारला खाली खेचल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

कºहाड येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची आठवण व्हावी, अशी संकटमय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आज संबंध महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल आहे. उद्योगाच्या बाबतीत पिछाडीवर आहे. युवकांना दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. रोजगार नाहीत. नवीन उद्योग न निघाल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे व्यापारी जीएसटीच्या आघातामुळे अजूनही सावरले नाहीत.

नोटाबंदीतून सावरत नाही तोच सरकारने जीएसटी लादून दुसरा हल्ला केला. शेतकºयांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी मी कधीही पाहिलेला नाही.सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कर्जमाफीची बोगस माहिती दिल्याचा आरोप मुख्यमंत्री राष्ट्रीयकृत बँकांवर करत आहेत. अधिकारी ऐकत नाहीत म्हणून मुख्यमंत्री हताश झालेले दिसत आहेत. या परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना, युवकांना एकजुटीने सरकारला प्रतिकार करून सरकार खाली खेचल्याशिवाय आपली परिस्थिती बदलणार नाही. आज व्यापारी मंडळी ज्यांनी मोठ्या अपेक्षेने भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी मदत केली तो व्यापारी आज उद्ध्वस्त झाला आहे.’