शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मंत्र्यांना राजकीय शिक्षा देणार; भारत पाटणकर यांचा इशारा

By admin | Updated: May 15, 2014 23:25 IST

कोयनानगर : कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत दोन वर्षांपासून खोटी आश्वासने देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम,

कोयनानगर : कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत दोन वर्षांपासून खोटी आश्वासने देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री शशिकांत श्ािंदे हे कोयना धरणग्रस्तांचे शत्रू आहेत. दरवर्षी तेच आश्वासन देणार्‍या आघाडी शासनाने कोयना पुनर्वसनासाठी येत्या २६ जूपपर्यंत भरघोस निधी दिला नाही तर चार तालुक्यात विखुरलेले धरणग्रस्त अंदोलन करुन या चार मंत्र्यांना राजकीय शिक्षा देतील, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. कोयनानगर येथे प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी हरीष दळवी, संजय लाड, चैतन्य दळवी, विठ्ठल कदम, सुदाम थोरवडे, किशोर देशमुख, अशोक साळुंखे, सुभाष देशमुख उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले, दि. १ आॅगस्ट २०१२ रोजी महाबळेश्वरला पुर्नवसनमंत्री पतंगराव कदम यांनी घेतलेल्या बैठकीत एका वर्षात शंभर टक्के विकसनशिल पुर्नवसन करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी एक समिती गठीत करण्याचे नाटक केले. वर्षभरापासून पुनर्वसनाचे काम ठप्प आहे. कोयना धरणग्रस्तांना पर्यायी जमिन दिल्या नाहीत. दोन वर्षे तेच अश्वासान दिले जाते आहेत. येत्या २६ जूनपर्यंत कोयना पुर्नवसनासाठी भरीव निधी आला नाही, तर चार तालुक्यातील धरणग्रस्त अंदोलन करणार आहेत. (वार्ताहर)