शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बुलेट ट्रेनला विरोध राहणारच--पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 6:45 PM

कºहाड : ‘भाजप सरकारने ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले

ठळक मुद्देशेतकºयांना सरकारने रामभरोसे सोडलेया नोटाबंदीचा परिणाम युवक, लोकांवर झाला राज्यातल्या रेल्वेच्या दुरुस्तीसाठी येणारा एक हजार कोटी खर्च करण्याऐवजी

कºहाड : ‘भाजप सरकारने ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात दहा लाख शेतकºयांनाच कर्जमाफी दिली जात आहे. भाजप सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकºयांना रामभरोसे सोडले आहे. त्यामुळे शेतकरी संतापलेला आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

कºहाड येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, एनएसयुआयचे शिवराज मोरे उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप सरकारने पुकारलेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. हे आम्ही सांगत आलो आहे.

शेतकरी प्रचंड संतापलेला आहे. यामागचे कारण म्हणजे कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी सरकारने लावलेल्या अटी व शर्ती हे आहे. से करून सरकारने एकप्रकारे शेतकºयांवर अविश्वासच दाखवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात शेतकºयांचे शेतीचे उत्पन्न दुप्पट करू, असे आश्वासन दिले होते. ते आता पोकळ ठरले आहे. सुरुवातीला नोटाबंदी करीत देशातील काळा पैशाचा मुद्दा समोर आणला. आता कॅशलेसचे कारण सांगितले जात आहे. मात्र, या नोटाबंदीचा परिणाम युवक, लोकांवर झाला आहे. आम्ही भाजपला मते देऊन चूक केली अशा प्रतिक्रिया आता जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत. राज्यातल्या रेल्वेच्या दुरुस्तीसाठी येणारा एक हजार कोटी खर्च करण्याऐवजी बुलेट ट्रेन कशासाठी,’ असा सवाल उपस्थित करीत या बुलेट ट्रेनला आमचा कायम विरोध आहे.’

बुलेट ट्रेनबाबत सांगताना चव्हाण म्हणाले, ‘भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी बुलेट ट्रेनची परकीय देशास आॅर्डर देण्यात आली आहे. रेल्वेच्या दुरुस्तीसाठी एक लाख कोटी खर्च येत आहे. तो करण्याऐवजी बुलेट ट्रेनसाठी पैसे खर्च केले जात आहेत.’भाजपने राणेंचा अपमान केला..एकेकाळी काँगे्रसमध्ये असलेले नारायण राणे हे आता पक्षाला सोडून गेले आहेत. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता. ‘काँगे्रस सोडल्यानंतर नारायण राणे भाजपाचे अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्ली येथे गेले. त्यावेळी त्यांना अनेक मार्गातून अपमानीत करण्यात आले. ते करायला नको हवे होते. आज नारायण राणे पक्षात नाहीत, याचे दु:ख होत आहे.नोटाबंदीमुळे व्यापारी संतप्तनोटाबंदीचा सर्वाधिक फटका व्यापारी वर्गाला झाला आहे. याबाबत त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. औरंगाबाद व जालना येथील व्यापारी महासंघाच्या बैठकीस गेलो असताना तेथे भाजपच्या नोटाबंदी निर्णयाविरोधात व्यापाºयांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला, अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPoliticsराजकारण