शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्पमित्र आंदोलनाच्या तयारीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कोणताही वन्यजीव पकडणे किंवा बंदिस्त करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, मनुष्यवस्तीत येणाऱ्या सापांचे मनुष्यापासून तसेच ...

वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कोणताही वन्यजीव पकडणे किंवा बंदिस्त करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, मनुष्यवस्तीत येणाऱ्या सापांचे मनुष्यापासून तसेच मनुष्याचे सापांपासून संरक्षण व्हावे, यासाठी वन विभागाकडे कोणतीही उपाययोजना नाही. तसे मनुष्यबळही नाही. त्यामुळे सापांच्या रक्षणासाठी सर्पमित्रांना धाव घ्यावी लागते. काही तोतयांकडून कसलीही माहिती नसताना चुकीच्या पद्धतीने साप पकडले जातात. त्यामुळे सापांचे हाल होत आहेत. तर काही वेळा सर्पदंशाने लोक दगावत आहेत. दिवसभरात राज्यात किती साप पकडले, कुठे पकडले, कोणी पकडले व ते सुरक्षित जंगलात सोडलेत का, याची कोणतीही नोंद वनविभागाच्या कार्यालयात नाही. त्यामुळे साप जास्त दिवस बंदिस्त करून ठेवणे, दुर्मीळ सापांची देवाणघेवाण करणे, सापांचे खेळ करणे यासारख्या गोष्टी वाढत आहेत. हे सर्व थांबावे यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. सर्पमित्रांना योग्य प्रकारे हे कार्य करता यावे, यासाठी राज्यातील सर्पमित्रांकडून २३ मार्च रोजी निवेदन देण्यात येणार आहे.

- चौकट

सर्पमित्रांच्या मागण्या

१) सर्पमित्रांची नोंद वन विभागात करावी.

२) साप आढळल्यास प्रथम वन विभागाशी संपर्क व्हावा.

३) वन विभागाडून सर्पमित्राला पाचारण करण्यात यावे.

४) दिवसभरात पकडलेले साप रोजच्या रोज सोडण्यात यावेत.

७) नोंदणीकृत सर्पमित्राव्यतिरिक्त साप पकडणाऱ्यावर कारवाई करावी.

८) सर्पमित्रांना युनिफॉर्म, ओळखपत्र व सेफ्टी किट द्यावे.

९) सर्पमित्राला दंश झाल्यास वैद्यकीय खर्च शासनामार्फत करावा.