शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

निसर्गाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

रामापूर : ‘निसगाने मानवास भरभरून दिले आहे आणि देत आहे. माणूस निसर्गाला ओरबाडण्याचे काम करीत आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाला ...

रामापूर : ‘निसगाने मानवास भरभरून दिले आहे आणि देत आहे. माणूस निसर्गाला ओरबाडण्याचे काम करीत आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाला ऑक्सिजनचे महत्त्व पटले आहे. वृक्ष आपणास ऑक्सिजन देतात. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन लोकचळवळ व्हावी. निसर्ग संवर्धनासाठी व संतुलनासाठी वृक्षारोपण आता काळाची गरज आहे. स्वयंस्फूर्तीने सामाजिक संस्था, गणेश मंडळे यांच्यावतीने मोकळ्या जागेत वृक्षारोपण केले पाहिजे. ‘माझे झाड माझी जबाबदारी’ उपक्रमातून वृक्षसंवर्धन व्हावे,’ असे प्रतिपादन आधार जनसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले.

पाटण तालुक्यातील येरफळे येथील स्मशानभूमीत वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सदस्य लक्ष्मण पाटील यांनी विविध प्रकारची झाडे लावली. गतवर्षी रक्षाविसर्जनादिवशी वड, पिंपळ, बेल, गुलमोहर, करंज, जांभूळ, रेनट्री, काशिद, कांचन अशी विविध झाडे लावून व संरक्षक जाळ्या बसवून ती जगवण्यात आली. वृक्षारोपणासाठी लक्ष्मण पाटील, सोमनाथ आग्रे, शेखर धामणकर, राहुल कदम, सोमनाथ जंगम, रथिन आग्रे, बाळकृष्ण पाटील, सचिन पाटील, प्रथमेश पुजारी, श्रेयश पाटील, प्रल्हाद पाटील, पोपट पाटील, आराध्या पाटील आदींनी परिश्रम घेतले.