शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणीसाठी चार महिन्यांचा कालावधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : स्थावर मिळकती बाबतच्या अभिहस्तांतरण पत्र किंवा विक्री पत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च मार्च २०२१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : स्थावर मिळकती बाबतच्या अभिहस्तांतरण पत्र किंवा विक्री पत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च मार्च २०२१ पर्यंत सवलत जाहीर केली आहे. मुद्रांक शुल्क भरून ठेवलेल्या दस्तऐवजांची नोंदणी पुढील चार महिन्यांत केव्हाही करता येणार असल्याने नागरिकांनी विजन निबंधक कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग १ व मुद्रांक जिल्हाधिकारी बी.के. खांडेकर यांनी केलेले आहे.

खांडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत दिनांक ३१ मार्च २०२१ अखेर पर्यंत आहे, या संधीचा लाभ घेण्याकरिता सातारा जिल्ह्यातील एकूण पंधरा दुय्यम निबंधक कार्यालयात ही सवलत संपत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. वास्तविक मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून निष्पादित करून मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम २३ नुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात.

कोरूना च्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी नकळत करतात नोंदणी कायद्यातील तरतुदीचा लाभ घेण्यात यावा, तसेच धोरणाच्या आनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षात्मक उपाययोजनांचे कारण यात पालन करावे असे आवाहन खांडेकर यांनी केले आहे.

फोटो ओळ : सातारा येथील परिसरामध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली पाहायला मिळते. (छाया : सागर गुजर)