शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणीसाठी चार महिन्यांचा कालावधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : स्थावर मिळकती बाबतच्या अभिहस्तांतरण पत्र किंवा विक्री पत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च मार्च २०२१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : स्थावर मिळकती बाबतच्या अभिहस्तांतरण पत्र किंवा विक्री पत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च मार्च २०२१ पर्यंत सवलत जाहीर केली आहे. मुद्रांक शुल्क भरून ठेवलेल्या दस्तऐवजांची नोंदणी पुढील चार महिन्यांत केव्हाही करता येणार असल्याने नागरिकांनी विजन निबंधक कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग १ व मुद्रांक जिल्हाधिकारी बी.के. खांडेकर यांनी केलेले आहे.

खांडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत दिनांक ३१ मार्च २०२१ अखेर पर्यंत आहे, या संधीचा लाभ घेण्याकरिता सातारा जिल्ह्यातील एकूण पंधरा दुय्यम निबंधक कार्यालयात ही सवलत संपत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. वास्तविक मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून निष्पादित करून मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम २३ नुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात.

कोरूना च्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी नकळत करतात नोंदणी कायद्यातील तरतुदीचा लाभ घेण्यात यावा, तसेच धोरणाच्या आनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षात्मक उपाययोजनांचे कारण यात पालन करावे असे आवाहन खांडेकर यांनी केले आहे.

फोटो ओळ : सातारा येथील परिसरामध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली पाहायला मिळते. (छाया : सागर गुजर)