शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

पालकांसह विद्यार्थ्यांचीही महाविद्यालयात रपेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST

अकरावी प्रवेश लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी यंदाही अकरावीचे प्रवेश ‘ऑनलाइन’ घेण्यासाठी महाविद्यालयांनी आवाहन ...

अकरावी प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी यंदाही अकरावीचे प्रवेश ‘ऑनलाइन’ घेण्यासाठी महाविद्यालयांनी आवाहन केले. मात्र, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेला अर्ज महाविद्यालयात पोहोचला का नाही, याची खात्री करण्यासाठी पालकांना विद्यार्थ्यांसह कॉलेजात फेऱ्या माराव्या लागत आहेत.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया १८ ऑगस्टपासून सुरू झाली. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्यासाठी २५ ऑगस्टची मुदत आहे. त्यानंतर ३० ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. यंदा जादा गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने गुणवत्ता यादी उंचावलेली राहणार आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणे पूर्वीइतके सोपे नक्कीच राहिलेले नाही.

दरम्यान, सर्वच महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यातही विज्ञान आणि कला या शाखांकडे यंदा विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसतो. ग्रामीण भागातील मुलांचा सर्वाधिक कल हा कला व वाणिज्य शाखांकडे दिसून येत आहे.

चौकट :

कोविड नियम पाळून ऑफलाइनही सुरू

जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन अर्ज भरण्याकडे कल आहे. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना ऑनलाइन प्रक्रिया समजावून सांगण्यापेक्षा त्यांना थेट महाविद्यालयात बोलावून प्रवेश देण्याचे काम सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे, त्यांनी ऑनलाइन अर्ज भरले; पण ते महाविद्यालयात पोहोचले का, हे पाहण्यासाठीही पालकांना फेरी मारावी लागत असल्याचे चित्र दिसते.