शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

पळशी ग्रामस्थांनी विरोधकांचे मनसुबे उधळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST

औंध : खटाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या पळशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले, असे प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर ...

औंध : खटाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या पळशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले, असे प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.

ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मोठ्या मताधिक्याने आठ जागा जिंकल्या. घार्गे यांच्या विरुद्ध आमदार जयकुमार गोरे यांनी निवडणुकीत ताकद लावली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. केवळ विरोधासाठी बिनविरोध निवडणुकीला खीळ घालून काही अपप्रवृत्तींनी ग्रामस्थांवर निवडणूक लादली होती; परंतु पळशीकरांनी बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप खपवून न घेता कुणाच्या अामिषाला बळी न पडता निर्विवाद ग्रामपंचायतीची सत्ता सलग पाचव्यांदा आमच्या हाती दिली. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने काम केले जाईल, असा विश्वास प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केला.

या निवडणुकीत प्रकाश देशमुख, रेश्मा निकम, शकुंतला पवार, संतोष कुकले, रंगनाथ पवार, सिंधू निंबाळकर, रेश्मा राऊत, रोहिणी पाटील यांनी विजय मिळवला.

फोटो : पळशी ग्रामपंचायतीत मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. (छाया : रशिद शेख)औंध : खटाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या पळशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले, असे प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.

फोटो : पळशी ग्रामपंचायतीत मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. (छाया : रशिद शेख)