शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पाचगणीचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी : नैसर्गिक चक्रीवादळाच्या दणक्याने पाचगणीमधील विद्युत वाहिन्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पाचगणी : नैसर्गिक चक्रीवादळाच्या दणक्याने पाचगणीमधील विद्युत वाहिन्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला असून, गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाचगणीतील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

पाचगणी शहर व परिसराला चक्रीवादळाचा प्रचंड फटका बसला आहे. वादळाने शहरातील विद्युत व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. यात उच्चदाब वाहिनीचे सहा खांब जमीनदोस्त झालेत तर लघु दाब वाहिनीच्या ५० खांबांचे नुकसान झाले. शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता कंत्राटी ३० व महावितरणाचे २२ कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. वीज पुरवठा सुरळीत होण्याकरिता आणखी दोन दिवस लागू शकतात.

पाचगणी शहराला होणारा पाणी पुरवठा महाबळेश्वर येथून होत असतो. त्याठिकाणी सुध्दा अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्याचा विपरीत परिणाम पाचगणीला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर झाला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.