शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

..अन्यथा 'एकला चलो'ची भूमिका घेणार, रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचा इशारा

By दीपक देशमुख | Updated: April 12, 2023 15:59 IST

सातारा: केंद्रात भाजप व आमची महायुती झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला साधं विचारलं देखील जातं नाही.  सातारा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर ...

सातारा: केंद्रात भाजप व आमची महायुती झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला साधं विचारलं देखील जातं नाही.  सातारा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर स्वबळावर लढवू शकतो. साताऱ्यात किमान चार-पाच नगरसेवक निवडून आणण्याची आमची ताकद आहे. त्यामुळे सोबत घेतलं तर लढू अन्यथा एकला चलो अशी भूमिका घेणार आहे, अशी परखड भूमिका रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी व्यक्त केली. सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साताऱ्यात  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव  साजरा होणार असल्याचे सांगून १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार असल्याचे सांगितले.दरम्यान युतीबाबत बोलताना गायकवाड म्हणाले,  आमच्या ताकतीनुसार आम्हाला जागा द्याव्यात. युती झाल्यापासून त्यांना आम्ही वारंवार आवाहन करत आहोत. मात्र कसलीही चर्चा करत नाहीत. आमची युती नेमकी कसली आहे तेच कळेना. फक्त आमच्या साहेबांची तेवढी युती दिसत आहे. जर सन्मानपूर्वक सोबत घेतले नाही तर ऐनवेळी मी युती तोडतो.  राष्ट्रवादीला आणि काँग्रेसलाही याचा अनुभव आहे. त्यामुळे आमच्या  नादाला लागू नका, असा इशाराही गायकवाड यांनी भाजपाला दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर