शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

धोम धरणात केवळ चाळीस टक्केच पाणी

By admin | Updated: October 5, 2015 00:17 IST

पाणीपातळी घटली : बळीराजाची चिंता वाढली; पावसाअभावी मे महिन्यासारखी परिस्थिती

पसरणी : वाई तालुक्यातील धोम-बलकवडी ही धरणे दरवर्षी आॅगस्टअखेर पूर्ण क्षमतेने भरलेली असतात; मात्र यंदा पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या धोम व वाई तालुक्यातच पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने पावसाचा हंगाम कोरडा गेला. जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्या पावसाने पाणी पातळीत थोडीशी भर पडली होती. मात्र, तेही पाणी आसरे बोगदा व कॅनॉलद्वारे सोडण्यात आले आणि त्यामुळे जेवढी पाण्याची पातळी वाढली होती, ती सुद्धा खालावली आहे.प्रमुख धोम धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा पाणीसाठा आहे. विशेषत: दोन्ही धरणांच्या दरवाजाला पाणीही लागले नाही. ज्या ठिकाणी पाण्याची पातळी आहे, ती दरवर्षी एप्रिल ते मे महिन्यांमध्ये असते. मात्र यंदा आॅक्टोबरमध्येच मे महिन्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला तसेच पिण्याचा पाणी व उपचार सिंचन योजनांना याचा फटका बसत आहे. विशेषत: हा सर्व भाग हा धरणग्रस्त आहे आणि आपल्या कहक्काचे पाणी आतामात्र आपल्याला प्राधान्याने मिळावे, अशी भावना नागरिकांतून होत आहे.धरणाची पाणीपातळी हा आॅक्टोबर महिन्यातच चिंतेचा विषय बनला आहे. अजून आगामी मान्सून येण्यासाठी आठ- नऊ महिने वाट पाहावी लागणार आहे. सध्या सुरू असणारा पावसाने धरण पातळीत किंचितही वाढ झाली नाही. विशेषत: धरण परिसरात हा पाऊस समाधानकारक असा पडला नसून धरण पातळी ‘जैसे थे’ आहे.धरण व्यवस्थापणापुढे पाणी व्यवस्थापणा बाबत अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. (वार्ताहर)पावसाने यंदा दाखवलेली अवकृपा व त्यामुळे धरणाच्या पातळीत वाढच झाली नाही आणि मग जर ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असताना पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. -दत्तात्रय सुर्वे, शेतकरी धोम धरण हा १३.५० टीएमसीचा असून, धरण क्षेत्रात आजअखेर ४९५ मिमी पावसाची नोंद आहे. धरणाची पाणीपातळी ७३७ मीटर असून, सध्याचा पाणीसाठी १७६.५८ द.ल. घ.मी. म्हणजे ६.२३ टीएमसी व त्यातील उपयुक्त पाणीसाठी १२५.३१ द.ल. घ.मी. म्हणजे ४.४२ टीएमसी आहे. धरण आजअखेर ४० टक्के भरले आहे. एकूण १३.५० टीएमसीपैकी धरणातील ११.६९ टीएमसी हा एवढाच साठा उपयुक्त आहे. मात्र यंदा आजअखेर ४.४२ टीएमसी एवढाच साठा उपयुक्त म्हणून शिल्लक आहे.-सी. एस. सणस, शाखा अभियंता