शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

नकारात्मक गुणपद्धतीचा आयटीआय विद्यार्थ्यांना फटका

By admin | Updated: December 9, 2014 23:18 IST

स्टुंडस फेडरेशन आॅफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सातारा : आयटीआय परीक्षेमध्ये नकारात्मक गुणांचे नवीन धोरण आखल्याने राज्यातील ८0 टक्के विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असून त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या निर्णयाविरोधात स्टुंडस फेडरेशन आॅफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, शासनाच्या व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण विभागाने आयटीआय परीक्षेत नकारात्मक गुणाची पध्दती समाविष्ट केला आहे. २0१२-१३ पासून सहामाही परीक्षा पध्दत लागू करण्यात आली आहे. यावर्षीपासून नकारात्मक गुण पध्दती लागू केल्याने त्याचा फटका राज्यभर बसला आहे. नकारात्मक गुण पध्दती खरे तर स्पर्धा परीक्षेसाठी लागू आहे; परंतु अशा परीक्षांना का लागू केली आहे, हे अद्याप लक्षात आलेले नाही. वास्तविक, आयटीआय शिक्षणाकडे वळणारा विद्यार्थी सामान्य कुटुंबातला असतो. नकारात्मक गुण पध्दती रद्द करण्यात यावी, नापास विद्यार्थ्यांना तत्काळ निर्णय घेऊन न्याय द्यावा, आयटीआय विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका इंग्रजीतून न घेता मराठीतून घ्यावी. याबाबत निर्णय न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)