शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

नकारात्मक गुणपद्धतीचा आयटीआय विद्यार्थ्यांना फटका

By admin | Updated: December 9, 2014 23:18 IST

स्टुंडस फेडरेशन आॅफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सातारा : आयटीआय परीक्षेमध्ये नकारात्मक गुणांचे नवीन धोरण आखल्याने राज्यातील ८0 टक्के विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असून त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या निर्णयाविरोधात स्टुंडस फेडरेशन आॅफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, शासनाच्या व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण विभागाने आयटीआय परीक्षेत नकारात्मक गुणाची पध्दती समाविष्ट केला आहे. २0१२-१३ पासून सहामाही परीक्षा पध्दत लागू करण्यात आली आहे. यावर्षीपासून नकारात्मक गुण पध्दती लागू केल्याने त्याचा फटका राज्यभर बसला आहे. नकारात्मक गुण पध्दती खरे तर स्पर्धा परीक्षेसाठी लागू आहे; परंतु अशा परीक्षांना का लागू केली आहे, हे अद्याप लक्षात आलेले नाही. वास्तविक, आयटीआय शिक्षणाकडे वळणारा विद्यार्थी सामान्य कुटुंबातला असतो. नकारात्मक गुण पध्दती रद्द करण्यात यावी, नापास विद्यार्थ्यांना तत्काळ निर्णय घेऊन न्याय द्यावा, आयटीआय विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका इंग्रजीतून न घेता मराठीतून घ्यावी. याबाबत निर्णय न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)