शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

्नराष्ट्रवादी-शिवसेना जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली!

By admin | Updated: September 7, 2015 21:10 IST

दुष्काळी दौरा : शरद पवार, विजय शिवतारे यांच्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून टीका

सातारा : अत्यल्प पावसामुळे सातारा जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे सावट पडले असले तरी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचा मात्र भलताच सुकाळ झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.‘सातारा जिल्ह्यातील दुष्काळ म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेच पाप’ अशा भाषेत पालकमंत्री विजय शिवतारे यांनी टीकास्त्र सोडल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनीही शिवतारे यांच्यावर पलटवार केला आहे. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल कदम यांनीही सुनील माने यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.शरद पवार यांनी दुष्काळी भागात जावून जनतेला दिलासा दिला. त्याबाबत हा दौरा म्हणजे दुष्काळी पर्यटन अशी टिका करणाऱ्या पालकमंत्र्यांनीच दृष्काळ दौरा जाहीर केला आहे. तत्पूर्वी कोणतीही माहिती न घेता पालकमंत्री विजय शिवतारे यांनी अकलेचे तारे तोडले,’ अशी खरमरीत टिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पत्रकाव्दारे केली आहे. ‘हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांनी शासकीय खर्चाने दौरा न करता दुष्काळी भागात चारा व पाणी घेऊन जावे,’ असेही प्रतिआव्हान माने यांनी केले आहे. पालकमंत्री शिवतारे यांनी टीकात्मक स्वरूपात जनतेसमोर मांडले तर त्यात गैर काय? राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्र्यांना फिरू न देण्याची भाषा म्हणजेच राष्ट्रवादीची या निमित्ताने टगेगिरी पुन्हा जनतेसमोर आली आहे,’ अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केली. दुष्काळी जनतेने त्यांचे अश्रू पुसण्यासाठी पवार त्यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठविले, हेच सर्व सत्य पालकमंत्री शिवतारे यांनी टीकात्मक स्वरूपात जनतेसमोर मांडले तर त्यात गैर काय? या निमित्ताने टगेगिरी पुन्हा जनतेसमोर आली आहे,’ अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केली. (प्रतिनिधी)