शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

राष्ट्रवादीने फक्त बारामतीचा विकास केला

By admin | Updated: July 25, 2014 22:15 IST

रणजितसिंह निंबाळकर यांची टीका

पिंपोडे बुद्रुक : ‘राज्यात आघाडी सरकार असूनही काँग्रेसने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात कमी पडत आहे आणि राष्ट्रवादी मात्र फक्त बारामतीच्या विकासावरच भर देत आहे. त्यांना इतरांचे काही देणे-घेणे नाही, अन्यथा फलटण-कोरेगावचे चित्र आज वेगळे दिसले असते,’ अशी टीका काँग्रेसचे नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सोनके, ता. कोरेगाव येथे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीप्रसंगी केली.यावेळी स्वराज संघटनेचे जिल्हाधिकारी दिगंबर आगवणे, जयकुमार शिंदे, दत्तात्रय धुमाळ, तानाजी शिंदे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते. रामराजेंचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसवर रणजितसिंहांनी चौफेर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्यास फलटणमध्ये मारहाण झाली. यावरून फलटणमधील कायदा-सुव्यवस्थेचा जनता विचार करू लागली आहे. आपण विकासाच्या गप्पा मारता, मग लोकसभेला काय झाले? कुठे गेला विकास? कधी करणार आत्मपरीक्षण? असे वक्तव्य ही निंंबाळकर यांनी केले. (वार्ताहर)ते फक्त रबरी शिक्का विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे फक्त रबरी शिक्का आहेत. श्रीमतांनी आदेश दिला की, समोर आलेल्या कागदावर सही करायची, एवढेच त्यांचे काम आहे, असा घणाघात निंबाळकर यांनी केला.