शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कोपर्डेत पथदिवे न बसविल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST

ग्रामपंचायत सदस्य अमित प्रकाश पाटील, नानासाहेब मारुती चव्हाण, रघुनाथ मारुती खरात, दत्तात्रय शंकर काशिद, शोभा भरत चव्हाण, अंजली युवराज ...

ग्रामपंचायत सदस्य अमित प्रकाश पाटील, नानासाहेब मारुती चव्हाण, रघुनाथ मारुती खरात, दत्तात्रय शंकर काशिद, शोभा भरत चव्हाण, अंजली युवराज चव्हाण, वंदना संजय लोहार यांच्यावतीने याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोपर्डे हवेली हे विभागातील महत्त्वाचे आणि जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे. गावातील प्रमुख रस्त्यांवर यापूर्वी पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, हे पथदिवे सध्या बंद स्थितीत आहेत. नवीन पथदिवे बसविण्याबाबत यापूर्वी वारंवार सरपंच व ग्रामसेवकांकडे मागणी करण्यात आली. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सध्या गावात ठिकठिकाणी रस्त्यासह गटरांची बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बांधकामाचे साहित्य रस्त्यानजीक टाकण्यात आले आहे. तर काही ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्यावेळी हा अडथळा ग्रामस्थांच्या निदर्शनास येत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने नवीन पथदिवे बसवावेत. याबाबतची कार्यवाही किती दिवसांत करणार, हे ग्रामसेवक व सरपंचांनी दोन दिवसात सांगावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून या आंदोलनास ग्रामसेवक व सरपंच जबाबदार असतील, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नमूद सात ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत.

फोटो : ०७केआरडी०१

कॅप्शन : कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथे पथदिवे बसविण्याबाबत ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. यावेळी अमित पाटील, नानासाहेब चव्हाण, रघुनाथ खरात आदी उपस्थित होते.