शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

वणव्यांमुळे डोंगररांगा होरपळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:35 IST

सातारा : वणव्यांमध्ये वनसंपदा जळून खाक होत असून, पशु-पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. त्यामुळे हिंस्र प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर ...

सातारा : वणव्यांमध्ये वनसंपदा जळून खाक होत असून, पशु-पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. त्यामुळे हिंस्र प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे.

जिल्ह्याला सह्याद्री डोंगररांगांचे काेंदण लाभले आहे. परंतु सध्या वणव्यांमुळे या डोंगररांगा होरपळल्या जात आहेत. जंगली पशूंचे अधिवास नष्ट झाल्याने हे प्राणी सैरभैर झाले आहेत. निवाऱ्याबरोबरच त्यांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे भरकटलेले प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. मानवी वस्तीतील वन्यप्राण्यांच्या वावरामुळे नागरिक मात्र धास्तावले आहेत. या प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, जे कोणी वणवे लावत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तरच हे वणवे थांबतील. अन्यथा शहराच्या आजुबाजूची आणि ग्रामीण भागातील शिल्लक राहिलेली जंगलेही नष्ट होतील, अशीही भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.