शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

खरीपासाठी मान्सूनचे आगमन महत्वाचे-- सुनील बोरकर , चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:00 IST

मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावतो. या पवासावरच खरीप हंगामाचे चित्र अवलंबून असते. चांगल्या पावसाची आशा आहे. - सुनील बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा --संडे स्पेशल मुलाखत

ठळक मुद्दे कृषी विभागाची तयारी पूर्ण; शेतकऱ्यांना अडचण नाही...

नितीन काळेल ।महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी वळवाचा व मान्सून पूर्व पाऊस होतो. मात्र, यंदा अद्यापही वळवाचा एकही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण होऊ शकते. पण, मान्सून एकदा सुरू झाला की शेतकºयांची चिंता दूर होण्यास मदत होईल. कृषी विभागानेही खरीप हंगामाची पूर्ण तयारी केलीय. शेतकºयांना बी बियाणे, खते तसेच इतर कोठेही अडचण येणार नाही हे पाहिले आहे.

प्रश्न : जिल्ह्यातील खरीप हंगामाची स्थिती काय राहील ?उत्तर : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार हेक्टर राहणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे आगमन काही दिवस लांबणार आहे. पण, शेतकºयांनी चिंता करण्याचे कारण नाही. पाऊस जवळपास १०० टक्के पडण्याची शक्यता आहे. मान्सून आठ-दहा दिवस लांबल्याने काही फरक पडणार नाही.

प्रश्न : बीयाणे आणि खतांचे नियोजन केले आहे का ?उत्तर : जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वत्रच घेण्यात येतो. पूर्व भागात बाजरीची पेरणी अधिक होते. त्यासाठी बी- बियाण्यांची उपलब्धता आहे. ४८ हजार ५९२ क्विंटल बियाणे आणि १ लाख ३० हजार मेट्रीक टन खताची उपलब्धता लागणार आहे. बियाणे व खताचीही कमतरता भासणार नाही.

प्रश्न : खरीपासाठी विशेष काय उपाययोजना आहेत ?उत्तर : जिल्ह्यातील शेतकºयांच्यादृष्टीने खरीप हंगाम महत्वाचा असतो. शेती उत्पादन अधिक कसे वाढेल हे पाहिले जाईल. त्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे.आढावा बैठकाखरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी आढावा बैठका झाल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या उपस्थिततही आढावा घेण्यात आलाय. कृषी सेवक केंद्र चालकांचीही कार्यशाळा घेण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्यादृष्टीने पूर्णपणे नियोजन झालेले आहे. 

गुणवत्तापूर्ण बीखरीप हंगामात शेतकºयांना गुणवत्तापूर्ण बियाणे मिळतील याकडे कृषी विभागाचा कटाक्ष राहील. त्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके बियाण्यांची तपासणी करणार आहेत. 

सोयाबीन क्षेत्रजिल्ह्यात खरीप हंगामातील ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. त्या तुलनेत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊ लागलीय. सोयाबीन पीक शेतकºयांना परवडत असल्याचे दिसते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagricultureशेती