शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

Satara: मोक्कातील टोळीप्रमुखाला जामीन मंजूर, प्रेमप्रकरणातून जखिणवाडीत भरदिवसा केला होता खून

By संजय पाटील | Updated: September 18, 2023 18:35 IST

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी येथे नऊ वर्षांपुर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील टोळीवर मोक्का लावण्यात आला होता. या टोळीचा प्रमुख ...

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी येथे नऊ वर्षांपुर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील टोळीवर मोक्का लावण्यात आला होता. या टोळीचा प्रमुख दीपक पाटील याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होवून उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मकरंद कर्णिक यांनी जामीन मंजूर केला आहे.जखिणवाडी येथे ९ जून २०१४ रोजी मयूर गोरे याचा भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. प्रेमप्रकरणाच्या कारणावरुन हा हल्ला झाला होता. या गुन्ह्यात दिपक पाटील हा मुख्य संशयीत आहे. त्याच्याविरोधात कऱ्हाड शहर पोलीसात गुन्हा दाखल आहे. त्याच्यासोबत वैभव माने हा सहआरोपी आहे. संबंधित गुन्ह्याचा तपास करताना अनेक बाबी पोलिसांच्या निदर्शनास आल्या होत्या. त्यानुसार त्या टोळावर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. त्या टोळीचा प्रमुख दिपक पाटील असल्याचे पोलिसांनी नमूद केले होते. त्यानंतर दीपक पाटील याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी काम पाहिले होते. अ‍ॅड. निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला.नऊ वर्षापासून संशयीत तुरुंगात आहे. मात्र, अद्यापही सत्र न्यायालयात  याबाबतचा खटला प्रलंबित आहे. साक्षीदारांच्या जबाबातही विसंगती आहे, अशी बाजू अ‍ॅड. निकम यांनी मांडली. तो युक्तिवाद ग्राह्य धरत एखादा खटला खुपकाळ प्रलंबित असेल तर संशयीताच्या संविधानिक अधिकारांचा भंग होतो. त्यामुळे संशयीताला योग्य अटींवर जामीनावर सोडता येते, असा दाखला अ‍ॅड. निकम यांनी दिला. त्यानुसार न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अ‍ॅड. निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून दीपक पाटील याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरHigh Courtउच्च न्यायालय