शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

सामाजिक बांधीलकी जपण्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘सामाजिक बांधीलकी जपून आपले कर्तव्य पार पाडण्याचा रक्तदान हा एक श्रेष्ठ मार्ग आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ‘सामाजिक बांधीलकी जपून आपले कर्तव्य पार पाडण्याचा रक्तदान हा एक श्रेष्ठ मार्ग आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करायला हवे,’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी गुरुवारी केले. दरम्यान, पहिल्या दिवशी ४३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहातील रक्तदान शिबिराच्या उद्घाटनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने रक्तदान करण्याबाबत आवाहन केले आहे. याअंतर्गत सातारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ यांच्या मार्गदर्शनानुसार हे शिबिर होत आहे. दोन दिवस शिबिर चालणार आहे.

कोणत्याही आपत्तीवर मात करण्यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे असते. रक्तदानामुळे जीवनदान मिळते. रक्तदान हा त्यासाठीचा उत्कृष्ट मार्ग आहे, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी सांगितले. दरम्यान, या रक्तदान शिबिराचे नियोजन सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.

फोटो दि.२८सातारा झेडपी नावाने... (फोटो घेणे)

फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\