शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

सलग ३५ वर्षे पेठ किन्हईचे नेतृत्व

By admin | Updated: November 23, 2015 00:23 IST

सरपंचपदी गुलाबराव इनामदार : महादेव भिसे यांची उपसरपंचपदी निवड

वाठार स्टेशन : सन १९७८ मध्ये किन्हई गावाची विभागणी होऊन पुढे पेठ किन्हई हे स्वतंत्र गाव प्रशासनात आले. सन १९७८ पासून १९८९ पर्यंत सलग ११ वर्षे सरपंच व सातत्याने २४ वर्षे ग्रामपंचायत सभासद राहून चालू पंचवार्षिक योजनेसाठी पेठ किन्हईच्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा गुलाबभाई इनामदार यांच्यावर विश्वास दाखवून सरपंचपद दिले आहे.पेठ किन्हईची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न झाले. त्यामध्ये यमाईदेवी, पॅनेलच्या शोभा ढवळे, पूजा चिकाटे, सुरय्या इनामदार, पूजा भोसले, निर्मला कदम, महादेव भिसे, दिलीप मदने हे बिनविरोध निवडून आले. वॉर्ड नंबर २ (लक्ष्मी वॉर्ड)मध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुलाबभाई इनामदार यांच्याविरुद्ध मोहन जाधव हे उभे होते. त्यात मोहन जाधव यांचा पराभव झाला. मात्र, वॉर्ड क्र. ३ (मारुती वॉर्ड) मधून मोहन जाधव व विश्वास जाधव यांच्यात सरळ लढत झाली. त्यात मोहन जाधव निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत यमाईदेवी पॅनेलचे आठ व विरोधकांचा एक उमेदवार निवडून आला. सरपंच, उपसरपंच निवडीमध्ये गुलाबभाई इनामदार यांची सरपंचपदी व महादेव भिसे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. (वार्ताहर)