शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

कोतवाल मंजूर पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST

रिक्त पदे - ९१ २) कोणत्या तालुक्यात किती? तालुका मंजूर पदे रिक्त पदे अ. सातारा. ७२. १९ ब. जावळी. ...

रिक्त पदे - ९१

२) कोणत्या तालुक्यात किती?

तालुका मंजूर पदे रिक्त पदे

अ. सातारा. ७२. १९

ब. जावळी. ३६. १३

क. कोरेगाव. ५४. १०

ड. वाई. ३०. ६

खंडाळा. ३०. ८

महाबळेश्वर. २०. ४

माण. ४२. ६

खटाव. ५२. ६

पाटण. ६५. ९

कऱ्हाड. ७०. ५

फलटण. ५६. ७

३) कामांची यादी भली मोठी

- कोतवाल आकडे अलीकडच्या काळात इ. पीक पाहणी सर्वेक्षण सोपवण्यात आले आहे.

- घटना घडल्या तर तत्काळ माहिती देण्याच्या ही सूचना आहेत.

- निवडणुकीच्या संदर्भातील सर्व कामे कोबी सर्वेक्षणाच्या वेळी कोतवालांनी मदत केली जाते. याशिवाय गावात घडणाऱ्या घडामोडींवर त्यांचे लक्ष असते.

- पूर परिस्थिती उद्भवल्यास नैसर्गिक आपत्ती आल्यास अशी माहिती तालुकास्तरावर पाठवावी लागते.

४) २०११ पासून पदोन्नती नाही

जिल्ह्यातील कोतवालांना तलाठी लिपिक कारकून अव्वल कारकून तसेच नायब तहसीलदार पदापर्यंत बढती मिळते. परंतु २०११ पासून कोतवाल यांची पदोन्नती झाली नाही त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तिकडे वारंवार निवेदन देऊन पदोन्नती करण्याची मागणी केली आहे.

५) अपुऱ्या मानधनात कसे भागणार?

कोट

राज्यभरातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करण्यात यावी या मागणीसाठी कोतवाल आग्रही आहेत अद्यापही कोतवालांना कायमस्वरूपी सेवेत घेतले नाही कोतवालांना तलाठी महसूल सहाय्यक व तत्सम पदासाठी ५० टक्के आरक्षण मंजूर करण्यात यावे शिपाई संवर्गातील सर्व जागा कोतवाल संवर्गातून भरावे.

- संजय साळुंखे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समिती

कोट...

तत्कालीन शासनाने दोन वर्षांपूर्वी कोतवालांच्या मानधनवाढीचा निर्णय घेतला. पन्नास वर्षांवरील कोतवालांना पंधरा हजार रुपये तर पन्नास वर्षांच्या खालील कोतवालांना साडेसात हजार रुपये इतके प्रतिमहिना मानधन सुरू करण्यात आले. तेव्हापासून चप्पल भत्तादेखील मिळत नाही.

- योगेश बाबर, राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समिती

कोट...

कोतवालांची मानधन वाढ तसेच इतर भक्त याबाबतचे निर्णय राज्य शासनाच्या पातळीवर होत असतात. राज्य शासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी जिल्हा पातळीवर होत असते. शासनाने जर मानधनवाढीचा निर्णय घेतला तर तो अंमलात येईल.

- रामचंद्र शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी