शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

किकली होणार राज्यातील पहिलं ‘विरगळीचं गाव’! इतिहासाला उजाळा : संवर्धनासाठी युवा पिढी सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 21:26 IST

सातारा : शूरवीरांच्या स्मरणार्थ स्मारक रुपात उभारण्यात आलेल्या विरगळी आज इतिहासजमा झाल्या आहेत. असे असले तरी राज्यभरात आजही त्यांचे अस्तित्व दिसून येते.

ठळक मुद्देगावात सापडलेल्या सर्व विरगळी एकत्र करण्यात येणार आहेत.या विरगळी गावात एकाच ठिकाणी ठेवून त्याचे जतन करणारप्रत्येक विरगळीच्या बाजूला माहिती फलकाद्वारे दिली जाणार आहे.हा इतिहास पर्यटकांपर्यंत पोहोचावा, यासाठी गावातील युवकांना प्रशिक्षण देऊन विविध भाषांही शिकविल्या जाणार आहेत.

सातारा : शूरवीरांच्या स्मरणार्थ स्मारक रुपात उभारण्यात आलेल्या विरगळी आज इतिहासजमा झाल्या आहेत. असे असले तरी राज्यभरात आजही त्यांचे अस्तित्व दिसून येते. वाई तालुक्यातील किकली या गावातही नवव्या, दहाव्या शतकातील पन्नास ते साठ विगरळी आढळून आल्या आहेत. हा विरगळींचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांचा इतिहास जगापर्यंत पोहोचविण्यासाठी किकली हे गाव महाराष्ट्रातील पहिलं ‘विरगळीचं गाव’ म्हणून लवकरच नावारुपास येणार आहे.

वीरगळ हे एक स्मारक असते. एखाद्या शूरवीराच्या स्मरणार्थ हे स्मारक उभे केलेले असते. शूरवीर पुरुष अथवा स्त्रीने कोणत्या कारणास्तव आपल्या प्राणाची आहुती दिली, याचे स्पष्टीकरण वीरगळीमध्ये पाहावयास मिळते.भारतासह राज्यातील अनेक गावांमध्ये प्रामुख्याने मंदिर परिसरात अशा प्रकारच्या विरगळी आजही पाहावयास मिळतात. किकली या गावातही अशा प्रकारच्या पन्नास ते साठ विरगळी आढळून आल्या आहेत.

आपल्या गावाला लाभलेल्या या प्राचीन शिलालेखांचे महत्त्व ओळखून गावातील युवापिढी संवर्धनासाठी पुढे सरसावली आहे. सर्व विरगळी एकत्र करून, त्यांचे जतन करण्यात येणार आहे. गड, किल्ले सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली या विरगळींचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी किकली महाराष्ट्रातील पहिलं ‘विगरळीचं गाव’ म्हणून नावारुपास आणण्याचा निर्धार केला आहे.