शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

विकासकामात आडकाठी आणाल तर याद राखा

By admin | Updated: January 14, 2015 23:40 IST

जयकुमार गोरे : विरोधकांना इशारा; महिमानगड, बिदाल येथे रस्ता कामाचा प्रारंभ

दहिवडी : लोकप्रतिनिधी या नात्याने आजपर्यंत कोणत्याच विकास कामात राजकारण आणले नाही, मात्र विकासकामात विनाकरण कुणी आडकाठी आणत असेल तर याद राखा. शांत आहे. याचा कुणी गैरअर्थ काढू नका असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला.महीमानगड येथे १३ व्या वित्तआयोगातुन ३० लाख आणि विशेष दुरूस्ती कार्यक्रमातुन ९ लाख अशा ३९ लाख रुपये खर्चाच्या महीमानगड, दिवडी, शिंदीबुद्रुक, बिदाल रस्ल्याच्या कामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोमनाथ भोसले, दादासाहेब काळे, चांगदेव सुर्यवंशी, सरपंच विकास देवकर, लक्ष्मण जाधव, रत्नप्रकाश जोशी आदी उपस्थीत होते.आ. गोरे पुढे म्हणाले, महिमानगड, दिवडी, बिदाल या रस्त्याचा प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबीत आहे. ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकऱ्यांची अडचण ध्यानात घेवूनच काम मार्गी लावले आहे. विकासकामांशी देणे घेणे नसणारे विरोधक कामात आडकाठी आणायचा प्रयत्न करत आहेत. यापुढे दहशतीचे राजकारण चालु देणार नाही. शांत आहे याचा अर्थ गैरअर्थ काढण्याची चुक कुणी करु नये.विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या आंधळी गण आणि गटातील मताधिक्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. यापुढेही जनतेने असेच सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिमानगडचा पाणी प्रश्नही लवकरच मार्गी लावु असेही त्यांनी सांगितले. डॉ. रत्नप्रकाश जोशी, चांगदेव सुर्यवंशी, बाबु मुल्ला आदिंनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)