शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

पक्षीय भूमिका बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र या!

By admin | Updated: May 4, 2015 00:23 IST

राज्यपाल : गुळुंब येथे ओढाजोड प्रकल्पाची पाहणी

वाई : ‘सध्या पाणी प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा असून, राज्य व केंद्र शासनाने पाणी प्रश्नाला प्रथम प्रधान्य दिले आहे. वेगवेगळ्या निवडणुका होत असतात, लोकांनी आपला विकास साधत असताना पक्षीय भूमिका बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र यावे,’ असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. गुळुंब, ता़ वाई येथे ‘जलयुक्त शिवार’ उपक्रमास भेट दिल्यावर ते बोलत होते. प्रशासन, सामाजिक संस्था व लोकसहभागातून गुळुंब येथे ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत ओढाजोड प्रकल्प सुरू आहे. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी माहिती दिली़ गुळुंबच्या सरपंच अल्पना यादव म्हणाल्या, ‘ओढाजोड प्रकल्प हा प्रशासन, लोकसहभागातून व विविध संस्थांच्या मदतीतून राबविलेला महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. याचा गुळुंब, चांदकच्या शेतीसाठी फायदा होणार आहे़ ’ सरपंच अल्पना यादव यांनी राज्यपाल, पालकमंत्री विजय शिवतारे यांचा सत्कार केला. गुळुंब येथील या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, वाईचे प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, वाई पंचायत समितीच्या सभापती उमा बुंलुंगे, गटविकास अधिकारी दीपा बापट, बाजार समितीचे उपसभापती रवींंद्र जाधव, प्रताप यादव, तसेच गुंळुंब, चांदक गावचे ग्रामस्थ व विविध विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. (प्रतिनिधी)