शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

पक्षीय भूमिका बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र या!

By admin | Updated: May 4, 2015 00:23 IST

राज्यपाल : गुळुंब येथे ओढाजोड प्रकल्पाची पाहणी

वाई : ‘सध्या पाणी प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा असून, राज्य व केंद्र शासनाने पाणी प्रश्नाला प्रथम प्रधान्य दिले आहे. वेगवेगळ्या निवडणुका होत असतात, लोकांनी आपला विकास साधत असताना पक्षीय भूमिका बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र यावे,’ असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. गुळुंब, ता़ वाई येथे ‘जलयुक्त शिवार’ उपक्रमास भेट दिल्यावर ते बोलत होते. प्रशासन, सामाजिक संस्था व लोकसहभागातून गुळुंब येथे ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत ओढाजोड प्रकल्प सुरू आहे. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी माहिती दिली़ गुळुंबच्या सरपंच अल्पना यादव म्हणाल्या, ‘ओढाजोड प्रकल्प हा प्रशासन, लोकसहभागातून व विविध संस्थांच्या मदतीतून राबविलेला महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. याचा गुळुंब, चांदकच्या शेतीसाठी फायदा होणार आहे़ ’ सरपंच अल्पना यादव यांनी राज्यपाल, पालकमंत्री विजय शिवतारे यांचा सत्कार केला. गुळुंब येथील या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, वाईचे प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, वाई पंचायत समितीच्या सभापती उमा बुंलुंगे, गटविकास अधिकारी दीपा बापट, बाजार समितीचे उपसभापती रवींंद्र जाधव, प्रताप यादव, तसेच गुंळुंब, चांदक गावचे ग्रामस्थ व विविध विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. (प्रतिनिधी)