शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुकंपशास्त्रीयदृष्ट्या कऱ्हाड हे दख्खन पठारावरील महत्वाचे ठिकाण - केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू 

By संजय पाटील | Updated: October 6, 2023 17:46 IST

केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी केले अभिवादन

कऱ्हाड : कऱ्हाडच्या भुकंप संशोधन केंद्राला विशेष महत्व आहे. याठिकाणी भुगर्भात बोअरवेल मारुन जमिनीत होणाऱ्या गतीविधी आणि भुकंप याचा अभ्यास केला जात आहे. भुकंपशास्त्राच्यादृष्टीने कऱ्हाड हे दख्खन पठारावरील महत्वाचे ठिकाण आहे, अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.सातारा दौऱ्यावर आलेल्या मंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी दुपारी कऱ्हाडात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी भेट देवून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, कऱ्हाड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ, माजी नगरसेवक सुहास जगताप, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, अजय पावस्कर, श्री पेंढारकर, शार्दुल चरेगावकर, सागर शिवदास आदी उपस्थित होते.मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा पर्यावरणीय संवेदनशिल प्रदेश आहे. भुविज्ञान संशोधनाच्यादृष्टीने येथे बरेच काही करण्यासारखे आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. या संशोधनाचा देशाला फायदा होणार आहे. भुकंप तसेच भुगर्भातील हालचालींची पुर्वसुचना मिळाली तर पुढील हानी टाळता येवू शकते. त्यामुळे त्यादृष्टीने संशोधन केले जात आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा पर्यावरणीय संवेदनशिल प्रदेश!पश्चिम महाराष्ट्र हा पर्यावरणीय संवेदनशिल प्रदेश आहे. भुविज्ञान संशोधनाच्यादृष्टीने येथे बरेच काही करण्यासारखे आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. या संशोधनाचा देशाला फायदा होणार आहे. भुकंप तसेच भुगर्भातील हालचालींची पुर्वसुचना मिळाली तर पुढील हानी टाळता येवू शकते. त्यामुळे त्यादृष्टीने संशोधन केले जात असल्याचेही मंत्री किरेन रिजिजू यांनी यावेळी सांगीतले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराड