शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

भुकंपशास्त्रीयदृष्ट्या कऱ्हाड हे दख्खन पठारावरील महत्वाचे ठिकाण - केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू 

By संजय पाटील | Updated: October 6, 2023 17:46 IST

केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी केले अभिवादन

कऱ्हाड : कऱ्हाडच्या भुकंप संशोधन केंद्राला विशेष महत्व आहे. याठिकाणी भुगर्भात बोअरवेल मारुन जमिनीत होणाऱ्या गतीविधी आणि भुकंप याचा अभ्यास केला जात आहे. भुकंपशास्त्राच्यादृष्टीने कऱ्हाड हे दख्खन पठारावरील महत्वाचे ठिकाण आहे, अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.सातारा दौऱ्यावर आलेल्या मंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी दुपारी कऱ्हाडात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी भेट देवून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, कऱ्हाड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ, माजी नगरसेवक सुहास जगताप, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, अजय पावस्कर, श्री पेंढारकर, शार्दुल चरेगावकर, सागर शिवदास आदी उपस्थित होते.मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा पर्यावरणीय संवेदनशिल प्रदेश आहे. भुविज्ञान संशोधनाच्यादृष्टीने येथे बरेच काही करण्यासारखे आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. या संशोधनाचा देशाला फायदा होणार आहे. भुकंप तसेच भुगर्भातील हालचालींची पुर्वसुचना मिळाली तर पुढील हानी टाळता येवू शकते. त्यामुळे त्यादृष्टीने संशोधन केले जात आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा पर्यावरणीय संवेदनशिल प्रदेश!पश्चिम महाराष्ट्र हा पर्यावरणीय संवेदनशिल प्रदेश आहे. भुविज्ञान संशोधनाच्यादृष्टीने येथे बरेच काही करण्यासारखे आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. या संशोधनाचा देशाला फायदा होणार आहे. भुकंप तसेच भुगर्भातील हालचालींची पुर्वसुचना मिळाली तर पुढील हानी टाळता येवू शकते. त्यामुळे त्यादृष्टीने संशोधन केले जात असल्याचेही मंत्री किरेन रिजिजू यांनी यावेळी सांगीतले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराड