शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

शेतकऱ्यांच्या जमिनींची संयुक्त मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST

दरम्यान, कालगाव-तारगाव येथील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व रेल्वेच्या ...

दरम्यान, कालगाव-तारगाव येथील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

कोल्हापूर ते सातारा दरम्यान निरीक्षण दौऱ्यासाठी महाव्यवस्थापक संजय मित्तल हे कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज, सांगली आणि सातारा दौऱ्यावर आले होते. त्या वेळी शेतकरी संघटनेचे अनिल घराळ, विनायक जाधव, विकास थोरात यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेच्या दुपदरी करण्याच्या कामात जाणार आहेत त्यांना भरपाई देण्यात यावी. त्यांचे खरेदीपत्र करून देण्यात यावे. रेल्वेच्या खालून पाइपलाइन घालण्यासाठी परवानगी देण्यात यावी. शेतकऱ्यांना रेल्वे रुळावरून ये-जा करण्यासाठी मोफत परवानगी देण्यात यावी, यासह अन्य मागण्या केल्या आहेत.

- चौकट

श्रीनिवास पाटील यांनीही घेतली दखल

सातारा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मध्य रेल्वे दुहेरीकरणाच्या भूसंपादन व शेतकऱ्यांच्या रेल्वे लाइनलगतचे शेतात जाणारे शिवार रस्ते, शेतीच्या पाण्याच्या पाइपलाइनचे मोफत क्रॉसिंग, प्रकल्पग्रस्त दाखले या समस्येवर खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांची न्याय्य बाजू घेत तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याशी बैठक घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगत रेल्वे प्रशासनाला या प्रश्नाची दाहकता समजावून दिली होती.