शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

शेतकऱ्यांच्या जमिनींची संयुक्त मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST

दरम्यान, कालगाव-तारगाव येथील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व रेल्वेच्या ...

दरम्यान, कालगाव-तारगाव येथील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

कोल्हापूर ते सातारा दरम्यान निरीक्षण दौऱ्यासाठी महाव्यवस्थापक संजय मित्तल हे कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज, सांगली आणि सातारा दौऱ्यावर आले होते. त्या वेळी शेतकरी संघटनेचे अनिल घराळ, विनायक जाधव, विकास थोरात यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेच्या दुपदरी करण्याच्या कामात जाणार आहेत त्यांना भरपाई देण्यात यावी. त्यांचे खरेदीपत्र करून देण्यात यावे. रेल्वेच्या खालून पाइपलाइन घालण्यासाठी परवानगी देण्यात यावी. शेतकऱ्यांना रेल्वे रुळावरून ये-जा करण्यासाठी मोफत परवानगी देण्यात यावी, यासह अन्य मागण्या केल्या आहेत.

- चौकट

श्रीनिवास पाटील यांनीही घेतली दखल

सातारा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मध्य रेल्वे दुहेरीकरणाच्या भूसंपादन व शेतकऱ्यांच्या रेल्वे लाइनलगतचे शेतात जाणारे शिवार रस्ते, शेतीच्या पाण्याच्या पाइपलाइनचे मोफत क्रॉसिंग, प्रकल्पग्रस्त दाखले या समस्येवर खासदार श्रीनिवास पाटील यांनी शेतकऱ्यांची न्याय्य बाजू घेत तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याशी बैठक घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगत रेल्वे प्रशासनाला या प्रश्नाची दाहकता समजावून दिली होती.