शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’चा कायदा मोडून शासनाकडून अन्याय

By admin | Updated: December 17, 2015 22:48 IST

सुभाष पाटील : कडेगावात शेकापचे आंदोलन

कडेगाव : साखर कारखानदार आणि राज्य शासन एफआरपीचा कायदा मोडून ऊस उत्पादकांवर अन्याय करीत आहेत. याविरुद्ध गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने कडेगावात तहसील कार्यालयासमोर अ‍ॅड. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कारखानदार व सरकारचा निषेध करण्यात आला.ऊस उत्पादकांना उसाची किंमत एफआरपीप्रमाणे एकरकमी व ताबडतोब मिळाली पाहिजे. गळीत हंगाम सुरू होऊन ४० ते ४५ दिवस झाले, तरी अद्याप जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एक रुपयाही दिलेला नाही. ऊस तुटल्यापासून १४ दिवसांच्या आत उसाची रक्कम मिळाली पाहिजे, असे कायदा सांगतो. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्यात सरकारची आहे. परंतु राज्य सरकार कायदा मोडला म्हणून कारखानदारांवर काहीच कारवाई करीत नाही. याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे अ‍ॅड. पाटील म्हणाले. यावेळी कडेगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सतीश लोखंडे, सुभाष पवार, परशराम माळी, इंद्रजित पाटील, नारायण वाघमोडे, विलास कदम, मारुती पवार, श्रीरंग यादव, पांडुरंग कुंभार, सुनील जगताप, सचिन मोरे, राजेंद्र माने, डॉ. अभिमन्यू जाधव आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटना, स्वभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. (वार्ताहर)कडेगाव येथे आंदोलन सुरू असताना, आंदोलनकर्त्यांना सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम भेटले. ‘मीही तुमच्याबरोबर आहे, मीही शेतकरी आहे’, असे कदम यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. पाटील यांनी, ‘मोहनरावदादा आमच्याबरोबर आहात, तर तुम्हीच कोंडी फोडा’, असे सांगितले. यावर कदम यांनी, दोन दिवसात पुणे येथे बैठक आहे. या बैठकीत निश्चित तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.