शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेत्यांनी जर हस्तक्षेप केला नाही तर... तो गावात येणार नाही... आरोग्य यंत्रणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 12:33 IST

कोरोना हा केवळ एकमेकांच्या संसर्गाच्यामुळे होतो. तो टाळण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे. परजिल्ह्यातून कोणी येऊ नये, म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य यंत्रणा व पोलीस सतर्क असल्याने अनेक गावांनी सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले आहे.

ठळक मुद्देयातून सुटका करण्यासाठी होम क्वारंटाईन असतानासुद्धा हातावर शिक्का न मारण्यासाठी आरोग्य कर्मचारी व संबंधित विभागातील डॉक्टर यांना या कामात स्थानिक नेते व पदाधिकारी हस्तक्षेप करून अडचणी वाढवत आहेत. .

खटाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यातूनही अनेकजण पुणे, मुंबईहून स्वगृही परतले आहेत. त्यांनी शासकीय यंत्रणेकडे नोंद करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी थांबण्यास सांगितले जाते; पण अनेक तरुण विविध कारणं देऊन शिक्का न मारण्याची विनंती करत आहेत. त्यातीलच एक म्हणजे आई आजारी आहे. बाहेर जाता येणार नाही.

कोरोना हा केवळ एकमेकांच्या संसर्गाच्यामुळे होतो. तो टाळण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे. परजिल्ह्यातून कोणी येऊ नये, म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य यंत्रणा व पोलीस सतर्क असल्याने अनेक गावांनी सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले आहे.

खटावला याला अपवाद ठरला आहे. अनोळखी लोकांचा वावर वाढला असल्यामुळे स्थानिकांच्या मनात मात्र भीतीचे वातावरण दिसून येत आहे. आरोग्य विभाग आता डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. त्यांना आशा सेविका, अंगणवाडी सेविकाचे चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे. कोणत्याही घरात अनोळखी तसेच बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीवर त्या बारकाईने नजर ठेवून आहेत. कोणी आढळल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र्रात जाऊन तपासणी करून घेण्यासाठी तगादा लावत आहेत. परंतु त्यांच्याही हातावर तुरी देण्याचे काम काही महाभाग करत आहेत.

बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला होम क्वारंटाईनचा शिक्का मारणे बंधनकारक आहे. हा शिक्का मारला तर मोकळेपणाने फिरण्यावर निर्बंधे येतील, यातून सुटका करण्यासाठी होम क्वारंटाईन असतानासुद्धा हातावर शिक्का न मारण्यासाठी आरोग्य कर्मचारी व संबंधित विभागातील डॉक्टर यांना या कामात स्थानिक नेते व पदाधिकारी हस्तक्षेप करून अडचणी वाढवत आहेत..शासकीय नियमांचे कठोर पालन व्हावेवास्तविक, ग्रामीण भागात अजून कोरोनाने शिरकाव झालेला नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांना घरातच बसवले तर त्यांच्यामुळे इतरांना धोका पोहोचणार नाही. मात्र कारवाई करण्यात आरोग्य विभागापुढे अडचणी येत आहेत. राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने मात्र तो लवकरच गावात यायला कमी करणार नाही, अशी प्रतिक्रिया सध्या शासनाने लावलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणा-या सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे

टॅग्स :Medicalवैद्यकीयPoliticsराजकारणCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या