शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

एकोणपन्नास किलोमीटरचा रस्ता झाला प्रदूषणमुक्त

By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST

धर्माधिकारी प्रतिष्ठान : महाबळेश्वर तालुक्यात गोळा केला सात टन कचरा

महाबळेश्वर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. २९ रोजी महाबळेश्वर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सहभागी सदस्यांनी सुमारे सात टन कचरा गोळा केला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वच्छता दूत म्हणून नियुक्त केलेले समाजसेवक निरुपणकार व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान राबविण्याचे काम चालू आहे. तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यात दहा ग्रामपंचायतींमध्ये श्रीसदस्य गावकरी व शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात घावरी, ऐरणे, सांजवड, पार, बिरवाडी, दुधगाव, बिरमणी, कुंभरोशी, नावली, चिखली या दहा ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता करण्यात आली. या अभियानात ३५८ श्रीसदस्यांनी ४९ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यांची साफसफाई केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, समाज मंदिरे व इतर गावांतील ठिकठिकाणचा एकूण २१,१९५ चौ. मी. परिसर साफसफाई करण्यात आला. या अभियानात सुकाकचरा हा ४,९४० व ओला कचरा २,०८१ किलो काढण्यात आला. (प्रतिनिधी)