शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

इतिहासाला उजाळा देतायत किकलीतील विरगळी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:27 IST

सातारा : विरगळ हे प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंत असणाऱ्या भौतिक साधनांमध्ये अतिशय महत्त्वाचे साधन असून, हा इतिहासाचा अस्सल पुरावा आहे. हा इतिहासाचा ठेवा जतन करण्यासाठी किकली, ता. वाई ग्रामस्थ व पुरातत्व विभागाने पुढाकार घेतला आहे. गाव व परिसरात सापडलेल्या सुमारे ७५ विरगळींचे भैरवनाथ मंदिर परिसरात जतन करण्यात आले असून, किकली ...

सातारा : विरगळ हे प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंत असणाऱ्या भौतिक साधनांमध्ये अतिशय महत्त्वाचे साधन असून, हा इतिहासाचा अस्सल पुरावा आहे. हा इतिहासाचा ठेवा जतन करण्यासाठी किकली, ता. वाई ग्रामस्थ व पुरातत्व विभागाने पुढाकार घेतला आहे. गाव व परिसरात सापडलेल्या सुमारे ७५ विरगळींचे भैरवनाथ मंदिर परिसरात जतन करण्यात आले असून, किकली हे भारतातील पहिलं ‘विरगळींचं गाव’ म्हणून नावारुपास येणार आहे.किकली या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावात शिलाहार काळात उभारलेल्या बºयाच वास्तूंचे पुरावे, शिलालेख, विरगळ व मंदिर स्वरुपात आजही उपलब्ध आहेत. काही महिन्यांपूर्वी या मंदिर, ओढे व गावात इतरत्र पडलेल्या अनेक विरगळी गोळा करण्यात आल्या. या विरगळींचे संवर्धन करण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी घेतली.गड-किल्ले सेवा समिती, मराठी देश फाउंडेशन, शिव वंदनेश्वर प्रतिष्ठान व किकली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विरगळ संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. जेसीबी व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून गावातील सर्व विरगळी एकत्र करून त्याचे गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिर परिसरात संवर्धन करण्यात आले आहे. गायकसबा बीड या गावी भोगवती नदीत सतरा विरगळी आढळून आल्या आहेत.