शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

राज्याला दिशादर्शक प्रकल्प

By admin | Updated: December 10, 2014 23:57 IST

जयकुमार गोरे : स्वरूपखानवाडी येथे पाणी पूजन

दहिवडी : माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांमध्ये गेल्या साडेतीन वर्षात साकारण्यात आलेला साखळी सिमेंट बंधारे प्रकल्प, पाणलोट प्रकल्प तसेच यांत्रिकी विभागाकडुन करण्यात आलेली पाझर तलाव दुरूस्ती इथल्या जलक्रांतीला कारणीभूत ठरली. संपूर्ण राज्याला दिशादर्शक प्रकल्प माझ्या मतदारसंघात आकाराला आला. हेच धोरण राज्यात राबविणार असल्याचा मला अभिमान आहे, असे मत आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.स्वरुपखानवाडी येथील बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, उपसरपंच बंडू कोकरे, गुलाब पिसाळ, यशवंत इंगळे प्रमुख उपस्थिती होती.आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, चालु वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडुनही माण-खटाव तालुक्यातील ज्या गावांमध्ये साखळी सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. त्या परिसरात पाणीटंचाईचे प्रमाण कमी आहे. स्वरुपखानवाडीसह अनेक बंधारे आजही तुडुंब भरलेले आहेत. बंधाऱ्यातील पाण्याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदाही होत आहे.सर्वात मोठा पाणलोट प्रकल्पही आपल्याकडेच सुरू आहे. नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सध्याचा दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. सिमेंट बंधाऱ्याची क्रांती पहाण्यासाठी त्यांनी माण-खटावमध्ये यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)