शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

शामगावच्या पाणीप्रश्नी पालकमंत्री सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

कऱ्हाड तालुक्यातील शामगाव हे गाव पूर्वीपासून दुष्काळी आहे. येथील सर्व शेती पावसावर अवलंबून आहे. येथे खरीप हंगाम कसाबसा घेतला ...

कऱ्हाड तालुक्यातील शामगाव हे गाव पूर्वीपासून दुष्काळी आहे. येथील सर्व शेती पावसावर अवलंबून आहे. येथे खरीप हंगाम कसाबसा घेतला जातो, तर रब्बी हंगाम शाश्वत नाही. इतर कालावधीत शेती पडून असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह कसाबसा चालला आहे. येथील शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गत दोन वर्षांपासून पाण्याची मागणी वारंवार केली जात आहे. त्यासाठीचा पाठपुरावाही सुरू आहे. या प्रश्नासंदर्भातच शामगावच्या सुमारे शंभर शेतकऱ्यांनी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी आपण टेंभू योजनेतुन शामगावचा पाणीप्रश्न सोडविणार असल्याची सकारात्मक भूमिका दाखवून मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

यावेळी शिवाजी पाटील, भीमराव डांगे, शंकर पोळ, बंडा पोळ, प्रकाश लावंड, दिलीप पोळ, विश्वास पोळ, प्रदीप पोळ, सुनील गायकवाड, बापुराव पोळ, रवी पोळ, राहुल यादव, बाजीराव मोहिते, सुरेश चव्हाण, अधिकराव पोळ, सुनील पोळ, महेश पोळ, बाबूराव पोळ, आदी शेतकरी उपस्थित होते.

फोटो : १३केआरडी०२

कॅप्शन : शामगाव, ता. कऱ्हाड येथील पाणीप्रश्नी शेतकऱ्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.