शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

गटसचिवांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू

By admin | Updated: June 11, 2014 00:56 IST

सातारा जिल्ह्यातील सर्वच गटसचिव सहभागी

कातरखटाव : राज्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या व्यवस्थापन खर्चासाठी पीक कर्ज वाटपाच्या एक टक्के रक्कम मिळावी, यासाठी राज्यातील गटसचिवांनी दि. ९ पासून लेखणी बंदआंदोलन सुरू केल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्दूल उर्फ बंडा मुलाणी यांनी दिली. दरम्यान सातारा जिल्ह्यातील सर्वच गटसचिव यामध्ये सहभागी झाले आहेत.मुलाणी म्हणाले, राज्याती ६८ लख २५ हजार शेतकऱ्यांना २२ हजार विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून सुमारे २० हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना कर्जवाटप केले जाते. या कर्जवाटपात सोसायटीचे गटसचिव महत्त्वाची भुमिका बजावतात. शासनाच्या विविध योजना थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे काम गटसचिव करीत असताना शासन गटसचिवांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यातील गटसचिवांनी १ फेब्रुवारी ते २७ मार्च २०१२ अखेर दोन महिने कामबंद आंदोलन केले होते. या दरम्यान सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा या गावी आंदोलन केले होत तर २५ व २६ मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावरही ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी शासनाने पीक कर्ज वाटपाच्या एक टक्के रक्कम संस्थेच्या व्यवस्थापनासाठी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षे उलटूनही शासनाने याकडे कानाडोळा केल्याच्या निषेधार्थ दि. ५ जूनपासून संघटनेचे पदाधिकारी यांनी आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून आजपासून राज्यातील सर्वच गटसचिवांनी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. पीक कर्ज वाटपाच्या १ टक्के रक्कम संस्थेस मिळावी व राज्य शासनाने गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समित्यांना फायनान्सियल अधिकार देऊनल राज्यातील गटसचिवांना सेवा नियम जिल्हास्तरीय कमिटीमार्फत करून गावपातळीवर शासनाने नियंत्रण रहावे, यासाठी खटाव तालुक्यातील सर्व गटसचिवांनी सहभागी होण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ यांनी केले आहे. (प्रतिनिधी