शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र उभारणार :रामराजे यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 17:26 IST

Ramraje Naik-Nimbalkar, sataranews गोखळी, खटकेवस्ती, गुणवरे परिसरात कापसाचे क्षेत्र वाढत असून, तयार कापूस विक्रीची व्यवस्था नसल्याने सदर कापूस कवडी मोल किमतीला विकावा लागत आहे. हे स्पष्ट होताच शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरू केले जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

ठळक मुद्देशासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र उभारणार :रामराजे यांची ग्वाही फलटण तालुक्यातील कापूर उत्पादकांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

फलटण : गोखळी, खटकेवस्ती, गुणवरे परिसरात कापसाचे क्षेत्र वाढत असून, तयार कापूस विक्रीची व्यवस्था नसल्याने सदर कापूस कवडी मोल किमतीला विकावा लागत आहे. हे स्पष्ट होताच शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरू केले जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.फलटण, बारामती, माळशिरस येथे चाळीस वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होत असे, त्यातून येथे सहकारी व खासगी जिनिंग फॅक्टरी उभ्या राहिल्या. कोट्यवधी व्यापार, शेकडो हातांना काम, शेतकरी समाधानी अशी स्थिती होती. मात्र कापसावर आलेल्या बोंड आळी व अन्य रोगाने या भागातील कापूस पीक नामशेष झाल्याने शेती व व्यापार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.

फलटण बारामती भागात कापूस उत्पादन सुरू आहे; पण विक्री नाही. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून बारामती, फलटण तालुक्यांत कापसाचे क्षेत्र वाढत असताना त्याच्या विक्रीची व्यवस्था नसल्याने त्याची कवडी मोलाने विक्री सुरू झाली आहे. पार्श्वभूमीवर ही बाब काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी ते बोलत होते.राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन अथवा महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे माध्यमातून येथे शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर कापूस विक्रीची गडबड करू नका, शासकीय हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची ग्वाही रामराजे यांनी कापूस उत्पादकांना दिली आहे.

गोखळी, साठे, सरडे, गुणवरे, ढवळेवाडी परिसरात यावर्षी सुमारे तीनशे एकर क्षेत्रावर कापूस लागण झाली आहे. रास्त दर मिळाला नाही तर हे पांढरे सोने पुन्हा नामशेष होणार शासकीय हमीभाव प्रति क्विंटल ५८०० रुपये असताना सध्या केवळ चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विक्री करावा लागत आहे.यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खटकेवस्तीचे सरपंच बापुराव गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी गावडे, विद्यमान संचालक संतोष खटके, गोखळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोज गावडे, नवनाथ गावडे, योगेश गावडे, राजेंद्र भागवत, योगेश जाधव उपस्थित होते.

टॅग्स :Ramraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरSatara areaसातारा परिसर