शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

‘अच्छे दिन’साठी शासन अपयशी : शिंदे

By admin | Updated: January 5, 2015 00:41 IST

राष्ट्रवादीचे विधिमंडळ मुख्य

पुसेगाव : ‘शेतकरी व सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन आणण्याची स्वप्ने दाखवून केंद्र आणि राज्यात भाजप-शिवसेना सत्तेत आले. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ठोस मदत व ऊस, दूध उत्पादकांसह शेती मालाला दर देण्यात युती शासन अपयशी ठरले आहे, कुठे गेले अच्छे दिन,‘ असा सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. बुध, ता. खटाव येथील नूतन ग्रामविकास, अंतर्गत रस्ता डांबरीकरण भूमिपूजन व बसस्थानक लोकार्पण सोहळा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण, सतीश फडतरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, सरपंच मंगल खवळे, उद्योजक विनायकराव काळे, प्रल्हाद चव्हाण, माजी सरपंच राजेंद्र कचरे, संभाजी घाटगे, सुधीर जगदाळे, नितीन गाडे, विजय सूर्यवंशी, विजय महामुलकर, समीर सय्यद, अशोक शेडगे, गणेश मेळावणे, चंद्रकांत तांदूळवाडकर, हिंंदुराव चव्हाण, फडतरवाडीचे उपसरपंच जगदाळे, पांगरखेलचे ज्ञानेश्वर जगताप, सोसायटीचे अध्यक्ष कृष्णचंद्र जगदाळे, रवी चव्हाण आदी उपस्थित होते. आ. शिंदे म्हणाले, ‘आघाडी शासनाच्या काळातही अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट व दुष्काळाचे प्रश्न अतिशय तीव्र होते; पण आघाडी शासन शेतकऱ्यांचे दु:ख जाणणारे असल्यामुळे ठोस पावले उचलत शेतकऱ्यांना तातडीने मदत केली होती. याशिवाय तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सत्तर हजार कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन चांगलाच दिलासा दिला होता. याशिवाय त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन कृषी क्षेत्राला चांगले दिवस आणल्यामुळे शेतकरी चांगलाच समाधानी होता.’ (वार्ताहर)