शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आधी खड्डेमुक्त रस्ते द्या, मगच टोल भरणार; साताऱ्यातील बैठकीत निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 06:28 IST

राष्ट्रीय महामार्गावर सध्याच्या चौपदरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करा व महामार्गावर जोपर्यंत सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत टोल न भरण्याचा निर्धार रविवारी साताºयात करण्यात आला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील गैरसोयी व द्यावा लागणारा टोल याअनुषंगाने चळवळीची दिशा ठरविण्यासाठीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी साताºयातील शाहूनगरमध्ये झाली.

राष्ट्रीय महामार्गावर सध्याच्या चौपदरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. सहापदरीकरणाचे काम रखडले असले तरी गेल्या काही वर्षांपासून सहापदरी रस्त्याचा टोल घेतला जात आहे. या रस्त्यात सुधारणा होत नाहीत तसेच सुविधा वाढत नाही, तोपर्यंत टोल घेऊ नये, अशी मागणी सातारा जिल्हावासीयांतून जोर धरू लागली आहे.पंतप्रधानांना निवेदन देणार‘महामार्ग खड्डेमुक्त केल्यावरच टोल घ्या’ या मागणीसाठी पंतप्रधान, भारतीय रस्ते विकास प्राधिकरण, खासदार-आमदार व सर्व संबंधितांना निवेदन देण्याचे ठरले.

टॅग्स :tollplazaटोलनाका