शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘नवमतदार’ही ठरविणार भावी आमदार

By admin | Updated: October 14, 2014 23:22 IST

मतदार नोंदणीस प्रतिसाद : पाच वर्षांत वाढले २.६८ लाख मतदार

सातारा : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत वाढलेले मतदारच बहुतांशी मतदारसंघात परिणामकारक ठरणार आहेत. जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत पाच वर्षांत वाढलेले मतदान २.६८ लाख इतके आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १८ ते १९ या वयोगटांतील वाढलेल्या मतदारांची संख्या १ लाख ५१ हजार ६४० इतकी आहे. जिल्ह्यात २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदान लक्षात घेता, या निवडणुकीत त्यामध्ये वाढ झाली आहे. गतवेळी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत एकूण मतदारसंख्या २० लाख ९० हजार ५०० इतकी होती. मात्र, यावेळी ही मतदारसंख्या २३ लाख ५९ हजार ४१३ इतकी झाली आहे. परिणामी जिल्ह्यात पाच वर्षांत वाढ झालेले मतदान २ लाख ६८ हजार ९१३ इतके आहे.जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांत गेल्या वर्षभरात वाढलेले ४४ हजार नवमतदार वाढले आहेत. वाढलेले मतदार १८ ते १९ या वयोगटांतील असून, जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. जिल्ह्यात माण आणि पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नवमतदार वाढले आहेत. पाटणमध्ये वाढलेले नवमतदार ६,३८० तर माणमध्ये वाढलेले नवमतदार ६,१९६ इतके आहेत. सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, प्रत्येक मतदारसंघातील मतदार संख्या सरासरी पावणेतीन ते तीन लाखांच्या आसपास आहे. जिल्ह्यात आजमितीस सर्वाधिक ३.१४ लाख मतदारसंख्या वाई विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी २.७४ लाख मतदान कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात आहे. (प्रतिनिधी)