शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मधमाश्यांसाठी पाच दशके झटणाºया मधपाळांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी मधुमक्षिकापालन करीत आहे. त्यांच्यामुळेच सह्याद्रीच्या कुशीतील मधमाश्यांचा अधिवास आजही जिवंत आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ मधुमक्षिका पालन करणाºया दहा मधपाळांचा मधसंचलनालय विभागाच्या वतीने गौरव केला.जागतिक मधुमक्षिका पालन दिनानिमित्त मध संचालनालयाच्या वतीने येथील पालिका सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी मधुमक्षिकापालन करीत आहे. त्यांच्यामुळेच सह्याद्रीच्या कुशीतील मधमाश्यांचा अधिवास आजही जिवंत आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ मधुमक्षिका पालन करणाºया दहा मधपाळांचा मधसंचलनालय विभागाच्या वतीने गौरव केला.जागतिक मधुमक्षिका पालन दिनानिमित्त मध संचालनालयाच्या वतीने येथील पालिका सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत खादी व ग्रामोद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांच्या हस्ते मधपाळांचा गौरव झाला.कार्यक्रमास बाळासाहेब भिलारे, तालुका वनाधिकारी रणजीत गायकवाड, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बनसोडे, संचालक माधव दराडे, रसायनशास्त्रज्ञ डी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.मधमाश्या पालन करणारे मधपाळ हे खºया अर्थाने मध, मेण याचे उत्पादन घेत निसर्गाचे सवंर्धन व संरक्षण करीत आहेत. महाबळेश्वर या एकाच तालुक्यात हजारो लोक या व्यवसायात आहेत. आठ ते दहा हजार मधमाश्यांच्या पेट्या येथील मधपाळांकडे आहेत. वसाहती निर्माण करून मधमाश्यांची संख्या वाढविण्यासाठी हे मधपाळ पन्नास वर्षांपासून कार्यरत आहेत. डोंगर दºयात राहणाºया या शेतकºयांनी मधमाश्यांचा अधिवास जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत.यावेळी बाळासाहेब भिलारे, महादेव जाधव, रणजित गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित शेतकºयांना मधमाशी संवर्धन, संगोपन व संरक्षणाची शपथ देण्यात आली. माधव दराडे यांनी प्रास्तविक केले तर डी. आर. पाटील यांनी आभार मानले.अनुदानाची योजना मंजुरीच्याअंतिम टप्प्यात : बिपीन जगताप‘मधपाळांना मार्गदर्शन करताना खादी व ग्रामोद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप म्हणाले, ‘महाबळेश्वर तालुक्यातील सर्व मधपाळांनी मधमाश्यांना जगविले आहे. त्यांचा प्रचार-प्रसार केला आहे. या सर्व मधपाळांनी केलेले काम सामाजिक कार्य आहे. राज्य शासन मधमाश्यापालन योजनेबाबत सकारात्मक आहे. मधमाश्यांसाठी पन्नास टक्के अनुदानाची योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. राज्यात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने राज्यातील सर्व भागात ही योजना राबविली जाणार आहे,’ असेही ते म्हणाले.