शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सातारा जिल्ह्यातील पहिले हरभरा केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:07 IST

पिंपोडे बुद्रुक : सध्याचा बाजारभाव लक्षात घेता शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याच्या हेतूने त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा,

ठळक मुद्देशहाजी भोईटे : कोरेगावातील मुख्य बाजार आवारात खरेदीला सुरुवात

पिंपोडे बुद्रुक : सध्याचा बाजारभाव लक्षात घेता शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याच्या हेतूने त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा, या हेतूने कोरेगावातील मुख्य बाजारात सातारा जिल्ह्यातील पहिले हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीतजास्त शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन खरेदी-विक्री संघाच्या वतीने चेअरमन शहाजी भोईटे यांनी केले आहे.शेतकºयाच्या मालाला केंद्र शासनाने निर्धारित केलेली किमान आधारभूत किंमत मिळावी, या हेतूने कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, शेती उत्पन्न बाजार समिती व मार्केटिंग फेडरेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगाम २०१७-१८ करिता बाजार समिती कोरेगाव येथील मुख्य बाजार आवारात जिल्ह्यातील पहिले हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, नुकतेच त्याचे उद्घाटन सहकारी संस्था सहायक निबंधक संजय सुद्रिक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजी भोईटे, बाजार समीतीचे सभापती प्रतापराव कुमुकले, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे देसाई तसेच बाजार समिती खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाचे कृषी सहकार व पणन विभागामार्फ त रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त हरभरा उत्पन्न अपेक्षित होते, त्यामुळे ज्यादा आवक ज्याल्याने बाजार भाव किमान अधारभूत किमतीपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती, अशाप्रकारे शेतकºयांची गळचेपी होऊन आर्थिक नुकसान होऊ नये, या हेतूने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.या ठिकाणी केंद्र शासनाने ठरविलेल्या किमान आधारभूत किमतीने म्हणजेच प्रतिक्विंटल ४४०० रुपये दराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहेत.

यासाठी शेतकºयांनी खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणी करता हरभरा या पीक पाण्याच्या नोंदीसह सातबारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत घेऊन येणे अनिवार्य केले आहे.दरम्यान, शेतकºयांनी खरेदी केंद्र्रावर आणलेला माल स्वच्छ असावा, मालाची आर्द्र्रता कमाल १४ टक्के असावी, तो कडीकचरा किंवा मातीमिश्रित नसावा, असे अवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक राजेंद्र येवले यांनी केले आहे.सोयाबीन विक्रीला प्रतिसादयापूर्वी देखील खरेदी-विक्री संघाच्या वतीने खरीप हंगामात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून ६१८२ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले होते. 

एकीकडे वाढत्या भांडवली खर्चाच्या तुलनेत बाजारभावामध्ये होणारी दराची घसरण लक्षात घेता शेतकºयांना आपल्या मालाला किफायतशीर बाजारभाव मिळण्याच्या हेतूने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकºयांनी त्याचा फायदा घ्यावा.- शहाजी भोईटे, चेअरमन,कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbusinessव्यवसाय