शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

दिल्लीतील आंदोलनात शेतकरी बदनाम झाला : थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST

पत्रकात म्हटले आहे की, देशातील राजकीय विरोधी पक्ष हे शेतकरी आंदोलनाच्या आडून मोदींसह सरकारवर प्रहार करीत आहेत. विरोधी पक्ष ...

पत्रकात म्हटले आहे की, देशातील राजकीय विरोधी पक्ष हे शेतकरी आंदोलनाच्या आडून मोदींसह सरकारवर प्रहार करीत आहेत. विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधी पक्षांना शेतकरी आंदोलनातून तोडगा निघावा, शेतकऱ्यांचे भले व्हावे असे वाटते का? वाटत असेल तर महाराष्ट्रातील शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी व इतर पक्षांच्या पुढाऱ्यांनी शांत बसावे. शेतकऱ्यांचा वैचारिक गोंधळ उडवू नये. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी शेतकरी आंदोलनात बोलणे व शेतकऱ्यांचा कळवळा घेण्याचा अधिकार केव्हाच गमावला आहे. कारण देश स्वतंत्र झाल्यापासून ६० वर्षे तुम्हीच राज्य केले आहे. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल २०११ साली येऊनही तुम्ही तो राबविलेला नाही. शेतकऱ्यांच्या आजच्या दुरवस्थेला ७० ते ८० टक्के तुम्ही जबाबदार आहात. तसेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय राबविले पाहिजेत. कार्पोरेट कंपन्या, मोठे व्यापारी, शहरी ग्राहक यांचे हितरक्षक अशी केंद्र सरकारची प्रतिमा होत चालली आहे. अर्धबळ सैनिक तैनात करण्यापेक्षा शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी नवे मंत्री, अधिकारी नेमावेत. लवकरात लवकर तोडगा काढावा.

ट्रॅक्टर रॅली, त्यातील हिंसा, पोलिसांवरील दगडफेक हे पाहिल्यावर शेतकऱ्यांच्या व्यथा कोण ऐकूण घेणार? त्यासाठी शेतकरी नेत्यांनी शेतकरी आंदोलनातील भूमिकेचा फेरविचार करावा, असेही पत्रकात म्हटले आहे.