शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

दिल्लीतील आंदोलनात शेतकरी बदनाम झाला : थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST

पत्रकात म्हटले आहे की, देशातील राजकीय विरोधी पक्ष हे शेतकरी आंदोलनाच्या आडून मोदींसह सरकारवर प्रहार करीत आहेत. विरोधी पक्ष ...

पत्रकात म्हटले आहे की, देशातील राजकीय विरोधी पक्ष हे शेतकरी आंदोलनाच्या आडून मोदींसह सरकारवर प्रहार करीत आहेत. विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधी पक्षांना शेतकरी आंदोलनातून तोडगा निघावा, शेतकऱ्यांचे भले व्हावे असे वाटते का? वाटत असेल तर महाराष्ट्रातील शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी व इतर पक्षांच्या पुढाऱ्यांनी शांत बसावे. शेतकऱ्यांचा वैचारिक गोंधळ उडवू नये. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी शेतकरी आंदोलनात बोलणे व शेतकऱ्यांचा कळवळा घेण्याचा अधिकार केव्हाच गमावला आहे. कारण देश स्वतंत्र झाल्यापासून ६० वर्षे तुम्हीच राज्य केले आहे. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल २०११ साली येऊनही तुम्ही तो राबविलेला नाही. शेतकऱ्यांच्या आजच्या दुरवस्थेला ७० ते ८० टक्के तुम्ही जबाबदार आहात. तसेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय राबविले पाहिजेत. कार्पोरेट कंपन्या, मोठे व्यापारी, शहरी ग्राहक यांचे हितरक्षक अशी केंद्र सरकारची प्रतिमा होत चालली आहे. अर्धबळ सैनिक तैनात करण्यापेक्षा शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी नवे मंत्री, अधिकारी नेमावेत. लवकरात लवकर तोडगा काढावा.

ट्रॅक्टर रॅली, त्यातील हिंसा, पोलिसांवरील दगडफेक हे पाहिल्यावर शेतकऱ्यांच्या व्यथा कोण ऐकूण घेणार? त्यासाठी शेतकरी नेत्यांनी शेतकरी आंदोलनातील भूमिकेचा फेरविचार करावा, असेही पत्रकात म्हटले आहे.