शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आयात धोरणामुळे कारखानदारी अडचणीत-- शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:10 IST

सातारा : ‘केंद्र सरकारने साखर आयात करण्याचे धोरण अवलंबले आहे.

ठळक मुद्देअजिंक्यतारा कारखान्याची ३५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘केंद्र सरकारने साखर आयात करण्याचे धोरण अवलंबले आहे. साखर आयात केल्यास त्याचे विपरित परिणाम साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकºयांवर होणार आहेत. सरकारचे हे धोरण सहकारी साखर कारखान्यांना मारक असून, त्याचा भुर्दंड ऊस उत्पादक शेतकºयांना सोसावा लागणार आहे,’ असे मत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.शेंद्रे येथील कारखान्याची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत होते. उपाध्यक्ष विश्वास शेडगे, कारखान्याचे सर्व संचालक यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी विषयवाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमुखी मंजुरी दिली. कारखान्याचे विस्तारीकरण ५ हजार मेट्रिक टन करण्याचा ठराव सभासदांनी मांडला. यावेळी पोलिस निरीक्षक भास्कर कदम, अजित साळुंखे यांच्यासह उच्चांकी हेक्टरी उत्पादन घेणाºया मोहन कदम, पांडुरंग सणस, गणेश भोसले, सदाशिव माने, संभाजी घोरपडे, दिलीप शिंदे, गजानन साळुंखे, संतोष माने, सुनील यादव, अरविंद घोरपडे, सुरेश चव्हाण, मंगल कणसे, प्रकाश चव्हाण, कल्याण रसाळ, पापालाल मोकाशी, रामचंद्र शेडगे, विठ्ठलराव माने, राजकुमार माने, शशिकांत नलवडे या शेतकºयांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास चंद्रकांत जाधव, सभापती सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, शिवाजीराव चव्हाण, मिलिंद कदम, जितेंद्र सावंत, अरुणा शिर्के, राहुल शिंदे, रवींद्र कदम, अण्णाबापू सावंत, धर्मराज घोरपडे, बेबीताई जाधव, दादा शेळके, अरविंद चव्हाण, सूर्यकांत धनवडे, सूत गिरणीचे अध्यक्ष रामचंद्र जगताप, हणमंत देवरे, गणपतराव शिंदे, अ‍ॅड. विक्रम पवार, बाळकृष्ण साळुंखे, लक्ष्मण कदम, गणपतराव मोहिते, प्रकाश बडेकर, लालासाहेब पवार, छाया कुंभार आदी उपस्थित होते.