शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

व्यापाऱ्यांकडील साखरसाठा मर्यादेला मुदतवाढ

By admin | Updated: November 3, 2016 00:34 IST

सरसकट ५०० टनांची मर्यादा : व्यापाऱ्यांच्या मागणीची केंद्राने घेतली दखल

अहमदनगर : महापालिकेचे पदाधिकारी-अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेवून सिद्धीबागेला पुर्नवैभव मिळवून देण्यासाठी लवकरच आरखडा तयार केला जाईल, असे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सांगितले.दिवाळी पाडव्यानिमित्त दिल्लीगेट येथील सिद्धीबागेत रसिक ग्रुपतर्फे दीपोत्सव करण्यात आला. यावेळी महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव, लष्कराच्या बीटीआर केंद्राचे प्रमुख कर्नल गगनसिंग, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, प्रदीप गांधी, पेमराज बोथरा, संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, धनंजय जाधव, सचिन जगताप, जनक आहुजा, रवी बक्षी, आदी उपस्थित होते. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, शारदा होशिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.कवडे म्हणाले, जगातील चांगल्या गोष्टीचे अनुकरण केले तरच शहर वैभवशाली होईल. नावीन्यपूर्ण बदल होवून शहराला एक नवीन आयाम प्राप्त होईल. बागेची दुरावस्था दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन महापौर कदम यांनी दिले. विकासाच्या उपक्रमासाठी उद्योजक पुढाकार घेणार असल्याचे फिरोदिया यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमात दिवाळीचा आनंद सिमेवर लढणाऱ्या जवानांना समर्पित करीत जवानांचे प्रतिनिधी म्हणून कर्नल गगनसिंग यांचा मिठाई देवून सत्कार करण्यात आला. लष्कराच्या वाद्यवृंद पथकाने हिंदी गाणे सादर केली. सुभाष पाटोळे, अ‍ॅड. सतीशचंद्र सुद्रिक, विजय आंग्रे, राम ढुमणे, मधुकर वासकर यांनी विविध गिते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. संकेत होशिंग, सुदर्शन कुलकर्णी,विनायक वराडे, दीपाली देऊतकर, मेहमुद शेख, ऋषिकेष येलूलकर यांनी परिश्रम घेतले. प्रा. बाळकृष्ण गोटीपामुल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)