शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

रस्त्याच्या लायकीनुसार पैसे घेताय का -टोलचा झोल मिटवाच ! पैसे भरू.. गुणवत्ता हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 22:46 IST

टोलमुक्तीसाठी आक्रमक भूमिका सोशल मीडियावर मांडली जात आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था असताना नागरिकांनी टोल का म्हणून द्यायचा, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. टोलनाक्याची गरज, उपलब्ध सोयी, यापासून टोल नाक्यापासून मिळणारे उत्पन्न, तो कोणाचा, त्याचा मलिदा कोण लाटतं? इथंपर्यंतच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

ठळक मुद्देसोशल मीडियावर उद्रेक

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याच्या हद्दीतील रस्त्याची गुणवत्ता, वाहनचालकांना पुरविण्यात येणा-या सुविधा बघून मगच टोल आकारणी व्हावी, अशी साद सोशल मीडियावर दिली गेली. त्यावर तब्बल दहा हजार लोकं व्यक्त झाले. त्यात ‘टोलचा झोल मिटवा आणि सातारकरांना वाचवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

सातारा मतदारसंघात सध्या राजकीय घमासान सुरू आहे. लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीतच दोन दिवसांपूर्वी टोलमुक्तीबाबत समाजमाध्यमांवर एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टोलमुक्तीसाठी आक्रमक भूमिका सोशल मीडियावर मांडली जात आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असताना नागरिकांनी टोल का म्हणून द्यायचा, असा संतप्त सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. टोलनाक्याची गरज, उपलब्ध सोयी, यापासून टोल नाक्यापासून मिळणारे उत्पन्न, तो कोणाचा, त्याचा मलिदा कोण लाटतं? इथंपर्यंतच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

टोलमुक्ती नावाने सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या पेजवर सुमारे दहा हजार लोकांनी आपली परखड मते व्यक्त केली आहेत. काहींनी आंदोलनाचा तर कोणी निवडणूक प्रचार सभांमध्ये निषेध नोंदविण्याचेही सल्ले दिले आहेत.पैसे भरू.. गुणवत्ता हवीसातारकरांनी कधीही टोलला विरोध केला नव्हता. रस्त्याची गुणवत्ता ढासळल्याने होणाºया अपघातांची संख्या वाढतेय, अशा स्थितीत ‘जसे रस्ते तसे टोलचे पैसे’ ही लोकभावना असल्याचे रवींद्र नलवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtollplazaटोलनाका