शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले -बळीराजाचे डोळे आभाळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:54 IST

गेले काही दिवस वातावरणात असलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर वातावरणात निर्माण झालेल्या ढगाळ हवामानाचा द्र्राक्ष बागांवर प्रतिकुल परिणाम होत आहे.

ठळक मुद्देकडाक्याच्या थंडीने आकार बारीक त्यातच पाऊस झाल्यास मणी गळण्याचा धोका

पिंपोडे बुद्रुक : गेले काही दिवस वातावरणात असलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर वातावरणात निर्माण झालेल्या ढगाळ हवामानाचा द्र्राक्ष बागांवर प्रतिकुल परिणाम होत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गेले काही दिवसांपासून परिसरातील वातावरणात कडाक्याची थंडी कायम असताना दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. यामुळे वाघोली, सर्कलवाडी, चौधरवाडी,  सोनके येथील द्राक्ष बागांवर झाला आहे. परिसरातील द्राक्षे पीक फळ वाढीच्या आवस्थेत असून थंडीमुळे फळाच्या आकारात अपेक्षित वाढ झाली नाही. त्यासाठी शेतकºयांनी विविध प्रयत्न करत त्या परिस्थितीवर मात केली. परंतु अलीकडील दोन दिवसांपासूनच्या ढगाळ हवामानामुळे पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. पाणीटंचाई काळात द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी पाण्यावर पैसे खर्च करून द्राक्षे पीक जोपासले आहे. यावर्षी फळ धारणाही चांगली असताना वातावरणात निर्माण होणारी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.    

प्रतिकूल वातावरणीय परिस्थितीत द्राक्ष पीक रोगाला लवकर बळी पडत असल्याने मुळात द्राक्ष पिकाचा उत्पादन खर्च जास्त असतो. यावर्षी पाणीटंचाई मुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असतानाच नवे संकट उभे राहिले आहे.- राहुल धुमाळ संचालक, विकास सेवा सोसायटी.