शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

कोरड्या येरळेला फुटणार मायेचा उमाळा!

By admin | Updated: November 8, 2015 23:36 IST

पुनरुज्जीवनास प्रारंभ : प्रशासनासह सेवागिरी देवस्थान ट्रस्टचा पुढाकार; संत समाज आणि शासनाचे हातात हात

 पुसेगाव : येरळा नदी कायमस्वरूपी प्रवाही राहावी, यासाठी नदीच्या उगम स्थानापासून सिमेंट बंधारे, खोलीकरण व रुंदीकरण करून पाणी टंचाईवर कायमची मात करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने येरळा नदीच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.‘जलयुक्त शिवार’ अभियानाला धरून संत समाज आणि शासन यांच्या समन्वयातून येरळा नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमास याप्रसंगी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, उपजिल्हाधिकारी सानप, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, देवस्थान ट्रस्टचे डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, माजी देवस्थान टस्ट अध्यक्ष गुलाबराव वाघ, माजी सरपंच बाळासो जाधव, दिलीप बाचल, रूपेश कदम, देवस्थानचे सचिव अविनाश देशमुख व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘राष्ट्रीयस्तराचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत येरळा नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा व येरळा नदीचे खोलीकरण करण्याचा निर्णय देवस्थानच्या बैठकीत घेण्यात आला होता. खटाव तालुका कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याठिकाणी शाश्वत सिंचनाची सोय नसल्यामुळे पावसाच्या पाण्यावरच येथील शेती व्यवसाय सुरू असतो. काही भागांमध्ये दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांपासून पाणीटंचाई सुरू असते. म्हणूनच येथील श्री सवोगिरी देवस्थान ट्रस्टने यापूर्वीच लोकसहभाग, सामाजिक संस्था व ट्रस्टने पुढाकार घेऊन ओढ्यावरती सिमेट बंधारे, पाझर तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढून जलसंधारणाची कामे केली आहे.संतसमाज आणि शासन यांच्या समन्वयातून हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून, म्हस्कोबा डोंगरातील येरळा नदीच्या उगमस्थानापासून मांजरवाडी, मोळ, डिस्कळ, ललगुण, नागनाथवाडी, राजापूर काटकरवाडी व खातगुण, खटाव या येरळा नदीच्या काठच्या गावांतील ग्रामस्थांनी तसेच तरुण कार्यकर्त्यांनी यात पुढाकार घेण्याची गरज असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी गावोगावात कमिट्या स्थापन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उपजिल्हाधिकारी सानप यांनी मनोगत व्यक्तकेले. (वार्ताहर)पाणीटंचाई मिटणार!मांजरवाडी ते पुसेगाव येथे या योजनेतून येरळा नदीवर सिमेंट बंधारे बांधून अनेक जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. येरळा नदीचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर या नदीचे रुपडे पालटणार असून, खऱ्या अर्थाने नदीशेजारीच्या गावांची पिण्याची व शेतीच्या पाण्याची कायमची टंचाई दूर व्हावी, हा यामागील खरा उद्देश आहे.